712 स्पेशल रिपोर्ट :पाकिस्तानी साखर आणि वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने संकटात सापडले असतांना, त्यांच्या संकटात भर पाडणारी घटना घडली. देशात अतिरिक्त साखर उत्पादनाचा मुद्दा गाजत असतांनाच मुंबईतील काही खाजगी व्यापाऱ्यांनी पाकिस्तानहून साखर मागवली. ही बातमी कळताच राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला.