712 : नवी मुंबई : आंबा पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातोय?

Continues below advertisement
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. नुकताच याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे आंब्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उभे राहीले. नैसर्गीकरित्या आंबा पिकवण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र या रसायनांमुळे ४ ते ५ दिवसात आंबा पिकवता येतो. या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य नेमकं आहे, पाहूया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram