712 : नाशिक : नाशिकमधील ओखीग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2018 10:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिक जिल्ह्यातील ओखीग्रस्त शेती क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिल्ह्यातील १४२ गावच्या १ हजार १८४ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं कळतं आहे. तब्बल १ हजार २९० हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. या ओखी वादळाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यात ही आकडेवारी दिसून आली आहे.