712 : मुंबई : कृषी पदवीसाठी 'सीईटी' लागू, राज्य सरकारचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jan 2018 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेडिकल आणि अभियांत्रिकी पदव्यांप्रमाणेच आता कृषी पदव्यांसाठीही सीईटीची प्रवेश परिक्षा घेण्यात येणार आहेत. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला. यानंतर 2018-19 पासूनचे कृषी पदव्यांसाठीचे प्रवेश सीईटीद्वारे होतील. यात राज्यातील 156 खासगी आणि 35 अनुदानीत कृषी महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयातील 15 हजार 227 जागा या प्रवेश परिक्षेने भरल्या जाणारेत. यामध्ये कृषी क्षेत्रातील 10 पदव्यांचा समावेश आहे.