712 कोल्हापूर: बेण्यांऐवजी रोपं लावली, ऊसाचं गवत झालं, पीक वाया गेलं

Continues below advertisement
ऊसाच्या बेण्यांपेक्षा बऱ्याचदा रोपांची लागवड केली जाते. वेळ आणि मजुरीची बचत व्हावी हाच यामागचा उद्देश. पण ही रोपं रोगट असली, तर हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता असते. असंच काहीसं कोल्हापूरच्या राजेंद्र पाटील यांच्या शेतात झालंय.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram