712 : जळगाव : पाऊस-वादळी वाऱ्याने हजारो हेक्टरवर केळीबागा जमीनदोस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगावमध्ये शेतकरी संकटात सापडला आहे. वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे इथल्या हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. लाखो रुपये खर्च करुन तयार केलेल्या या बागा एका दिवसात जमीनदोस्त झाल्या. या सगळ्या परिस्थितीची पाहणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.