712 जालना जिल्ह्यातील खरिपाची तयारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2018 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच शेतकरी खरीप हंगामाची तयारी सुरु करतो. सध्या राज्यभरात पेरणीचा काळ सुरु आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांसोबतच जिल्ह्यातील कृषी विभागालाही तयार असावं लागतं. जालना जिल्ह्यातील कृषी विभागानं यंदाच्या हंगामाची तयारी पूर्ण केलीये. काय आहे जालन्यातील कृषी विभागाचं व्यवस्थापन, पाहूया...