712 : तीन जिल्ह्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Continues below advertisement
रब्बी हंगामात राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. या ३ जिल्ह्यांमधील ८ तालुक्यांचा यात समावेश आहे. वाशिम, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील हे तालुके आहेत. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या तालुक्यांमध्ये ८ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या काळात पिकांचं ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येणारेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram