712 | पीक सल्ला | खरीप पिकांची काळजी कशी घ्याल?
Continues below advertisement
राज्यात जवळपास सगळीकडेच पावसानं दडी मारल्याचं दिसतंय. सध्याचा काळही खरीप पिकांसाठी महत्त्वाचा आहे. एकिकडे मूग, उडीद सारख्या पिकांची काढणीची वेळ आलीय़े. तर दुसरीकडे आंबा आणि काजुच्या बागांवर कीड-रोगांचं संकट आलंय. अशा वेळी कोणते उपाय करावे , ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यातून....
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement