712 : यवतमाळ : टोमॅटोच्या शेतीतून लाखोंचा नफा, देवराव ठावरी यांची यशोगाथा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Dec 2017 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सतत एकच पीक घेतल्याने जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो. अशा वेळी पीक बदल करणं गरजेचं असतं. असाच पीक बदल यवतमाळ जिल्ह्यातील देवराव ठावरी यांना फायद्याचा ठरला आहे. पारंपरिक पिकाऐवजी 50 गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करुन लाखोंचा नफा ते कमावत आहेत.