712 : किसान सभेचा लाँग मार्च सफल, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2018 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
किसान सभेचा लाँग मार्च सफल झाल्याचं म्हणता येईल. कारण काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मागण्या मान्य केल्या आहे. मंत्रीगट आणि किसान सभेचं शिष्टमंडळ यांच्यात तीन तास चर्चा झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या जवळपास ८० टक्के मागण्या मान्य केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. किसान सभेतील प्रमुख मागण्यांमध्ये वन जमिनीच्या हक्काचा मुद्दा होता. त्यावर येत्या ६ महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच जीर्ण झालेलं रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.