712 : कोल्हापूर : उन्हाळी भाताची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खोडवा ऊस घेतल्यानंतर उन्हाळी हंगामात शेतकरी भाताची लागवड करतात. कोल्हापुरातील शेतकरी अशी उन्हाळी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र ही लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये शेतातील पाण्याची पातळी राखणं अधिक महत्त्वाचं असतं.