712 : जळगाव : खरिपाची तयारी, कापूस लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
खरीप हंगामाची पुर्वतयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. खरिपातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणजे कापूस. राज्यात बहूतांश शेतकरी कापसाची लागवड करतात. त्यातही जळगाव जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. मात्र गेल्या वर्षी आलेल्या बोंडअळीच्या संकटामुळे कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. बरेचसे शेतकरी इतर पिकांकडे वळले आहेत. तेव्हा कोणत्या पिकाची निवड करावी, कापूस लागवड करताना काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया..