✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Constitution of India : धर्मनिरपेक्षता समाजवाद, संविधानावरुन वाद, प्रकरण काय? Special Report

abp majha web team   |  27 Jun 2025 11:45 PM (IST)

Constitution of India : धर्मनिरपेक्षता समाजवाद, संविधानावरुन वाद, प्रकरण काय? Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 समाजवाद आणि सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष हे शब्द पुन्हा चर्चेत आलेत. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हे शब्द लिहिले नव्हते. ते नंतर इंदिरा गांधी सरकारन घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये समाविष्ट केले. त्यामुळे हे दोन शब्द घटनेमध्ये असावेत की नसावेत यावर विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. संविधानाच्या प्रस्तावनेतून सोशलिजम म्हणजेच समाजवाद आणि सेक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचित दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे. हे शब्द. लोगों को मालूम है सेकुलरिज्म और सोशलिज्म के वो प्रस्तावना में नहीं थे पहले प्रियांबल में नहीं थे उन दो शब्दों को जोड़ा है बाबा साहेब अंबेडकर ने जो संविधान बनाया था उस के प्रस्तावना में ये दो शब्द नहीं थे तो इसके उद्देश्य क्या है विचार किया जाए तो इसलिए ऐसे कई बातें आज भी समीक्षा करने के लिए है यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी तात्काळ आक्षेप घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मूळ मुद्दा बाजूला ठेवला आणि संघावर स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावरून यथेच्छ टीका केली. तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संघावर टीका करत पंतप्रधानांनी यावर बोलाव अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि मागायला पाहिजे. इमरजन्सी साठी आणि शब्दों का उपयोग नहीं किया और जो सोशलिज्म, सेकुलरिज्म सही में भारत का एक प्रतीक है या सिविलाइजेशनल इथोस का प्रतीक है तो क्यों ओरिजिनल राफ में नहीं था? ये मांग जो दतातरे होस बोले जी का है, ये इस आधार पर कि आज भारत एक रिपब्लिक है और कहीं भी सोशलिस्ट सेकुलर या सूडो सेकुलर शब्दों का इस्तेमाल करना बेमतलब है. संविधान बदलाच्या नरेटिवचा फटका भाजपला लोकसभेत बसला होता. आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी संघाच्या माणसाकडून राज्यघटनेबद्दल बोलल जात. सेक्युलरिझम आणि समाजवाद शब्द काढावेत अशी मागणी होती. हा मुद्दा बुमरंग होईल की ही मागणी योग्य आहे हे पटवून देण्यात भाजप मित्र पक्षांना यश येईल ते बघायचं.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Constitution of India : धर्मनिरपेक्षता समाजवाद, संविधानावरुन वाद, प्रकरण काय? Special Report

TRENDING VIDEOS

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन2 Hour ago

Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली2 Hour ago

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा14 Hour ago

Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report15 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.