शहापूरच्या खर्डी गावात तीन मित्रांचा मृत्यू, मोक्ष प्राप्तीसाठी गळफास की पैशासाठी बळी? आत्महत्या की हत्या?
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2020 08:57 PM (IST)

शहापूर तालुक्यातील चांदे गाव परिसरातील तिघांचा मृतदेह एका घनदाट झाडाला मृतावस्थेत मध्ये लटकल्या चे निदर्शनास आलं होतं. ही आत्महत्या आहे की यांचे खून करून यांना या झाडाला लटकलेला आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. मात्र या तिघांपैकी नितीन भेरे नावाच्या एका व्यक्तीचा मंत्र तंत्र आणि काळी विद्येचा अभ्यास होता. त्या मुळे यातूनच मोक्षप्राप्तीसाठी कोणी बळी दिलेला आहे का असे प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत पोलीस या तिन्ही दृष्टिकोनातून तपास करत आहेत.