Special Report : India VS Pakistan : भारताची तयारी, पाकिस्तानची घाबरगुंडी, पाकिस्तानने जगापुढे पसरले हात
Special Report : India VS Pakistan : भारताची तयारी, पाकिस्तानची घाबरगुंडी, पाकिस्तानने जगापुढे पसरले हात
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सैनिकांच्या रायफल मधून उडणाऱ्या या गोळ्या आणि समुद्राच पाणी कापत शत्रूचा निप्पात करण्यासाठी सज्ज असणाऱ्या या युद्ध नवका. वेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोक प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताने आपल्या बाह्या सरसावल्या. जमीन पाणी आणि हवा या तिन्ही पातळ्यांवर भारताने कंबर कसायला सुरुवात केली. थारच्या वाळवंटातन. विविध राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून परत पाठवण्याचे निर्देश शहांनी दिले. भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे, त्यांचा विसा रद्द केलेला आहे. आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेला आहे. या संदर्भात अशे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे. आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशनला देखील सांगितलेला आहे. तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीने पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. बेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. आता हल्ल्याचा बदला भारत कसा आणि कधी घेणार याची उत्सुकता आहे.