Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरल
Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
एकेकाळी गुन्हेगारीची तीव्रता अधोरेखित करण्यासाठी बिहारचा दाखला दिला जायचा. आता मात्र बीडचा दाखला दिला जातो आणि त्यामागच कारण म्हणजे बीड मधली वाढती गुन्हेगारी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत असताना बीड पुन्हा एकदा हत्येच्या घटनेन हादरलाय. आता या हत्या प्रकरणामध्ये आरोपीला कोणाचा राजकीय वर्धहस्त तर नाही ना असा प्रश्न महाराष्ट्राला पडला तर नवळ वाटायला नको. कारण आजवर बीड मध्ये समोर आलेल्या गुन्ह्याच्या घटनेमध्ये आरोपींचे डोक्यावर एखाद्या राजकीय नेत्याचा हात असल्याच उघड झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधल्या दहशतीचे, हत्यांचे आणि मारहाणीचे अनेक व्हिडिओ समोर आले. आणि आता याच बीड मधून आणखी एका हत्येच प्रकरण समोर आले. संतोष देशमुखचा पुन्हा रिपीट आता इथे झालेला दिसतय आपल्याला. एक... विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक शिरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायवर म्हणून काम करायचा गेले चार वर्ष आणि या मुलाला दोन दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली. मी आमच्या घरी तुमच्या घरी हा शिवसागर भाऊ आहे ना हा अर्जन मध्ये टाईम पास करू नका आता आम्हाला एवढ आर्जन काय लागन भाऊ आता संध्याकाळ पण व्हायच का तुमचं संध्याकाळ कोणी येणार आता किती वेळलेत मग या तुमचा एकद आहे माझ्यापाशी याल्या नंतर मजे कोण आहे हॅलो कोण आहे बेटा या तुम्ही आले म्हणजे मेळ लागून तुम्हाला या थांबवणार याच्यावर सरकार कधी चर्चा करणार? विरोधी पक्ष कधी चर्चा करणार? का हाच फालतूपणा आपण वर्षानवर्ष महाराष्ट्रात भगत राहायचा. कसले पालकमंत्री एकदा ते गेले बीडला? कुठली ते पालकमंत्री पदाच ते काय करतायत? त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरण आहेत हे जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांची नाव तरी माहिती आहेत का पालक मंत्रन. या प्रकरणावर सुरेश धस काय म्हणालेत तेही ऐका. त्याच्यावर. ते पटकन आता गुन्हा दाखल होईल, तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे. ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता. मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोप उचलला सुद्धा. रात्री घटना घडली. आरोपी मी स्वतः तातडीन पोलिसांना सांगितलं होतं की आरोपीला उचला. लगेच अटक करा. ते लगेच अटक केला. त्यात एकच आरोपी आहे का आणखी कोणी आहे हे पण त्या ठिकाणी तशीच मारहाण विकास बनसोडेलाही झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय. बीड मधली गुन्हेगारी वाढली आहे याची कबूली स्वतः सरकारने दिली आहे. ज्या प्रकारे विशेषता आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते तर त्या दृष्टीन सरकारचा प्रयत्न आहे की या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली ती दूर झाली पाहिजे. बीड मध्ये आतापर्यंत ज्या ज्या घटना समोर आल्या आहेत त्या प्रत्येक घटनेत मारेकरी आणि हल्लेखोरांना राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींच पाठभळ असल्याचे दिसून आलं. याच कारणामुळे बीडच बिहार झाल्याच बोललं गेलं. गुन्हेगारीमुळे बीड बदनाम झालं. त्यामुळे आता बीड मधली गुन्हेगारी रोखायची असेल तर या चेल्यापेल्यांसह लोकप्रतिनिधींच्या वृत्तीलाही जरप बसायला हवी.