गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या गावात शांतता, साताऱ्याच्या एकंबे गावावर का ओढवली ही वेळ? स्पेशल रिपोर्ट
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा | 18 Apr 2021 10:28 PM (IST)

सातारा जिल्ह्यातील एकंबे गाव, गाव गुण्या गोविंदान राहत होतं, मात्र सध्याच्या कोरोना काळात यांच गुण्या गोविंदान राहणं महागात पडलं. घरटी एक कोरोना बाधिताची नोंद होताना पहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण गावात स्मशान शांतता झालीय. घराबाहेर या म्हंटलतरी कोणीच रस्त्यावर फिरकेना.पाहुया एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट!