✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report | साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे पूर्ण; मुंबईसाठी धावूनही राजेंद्र जाधव यांची उपेक्षा

निलेश झालटे, एबीपी माझा  |  12 Mar 2021 06:58 PM (IST)
ABP News

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे झाली. या साखळी बॉम्बस्फोटात 257 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर चौदाशेहून अधिक नागरीक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळं मुंबईत भितीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या वातावरणात निवृत्त मेजर वसंत जाधव आणि त्यांच्या बॉम्बशोधक पथकानं आपल्या जीवावर उदार होऊन हॅण्डग्रेनेड आणि आरडीएक्स बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी चोख बजावली. म्हणूनच मुंबईचं आणखी नुकसान टळलं. पण मेजर जाधव यांच्या या कामाचं कौतुक अजूनही कौतुक झालेलं नाही. पाहूयात आमचा प्रतिनिधी निलेश बुधावलेचा रिपोर्ट.   


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे पूर्ण; मुंबईसाठी धावूनही राजेंद्र जाधव यांची उपेक्षा

TRENDING VIDEOS

Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका5 Hour ago

Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE6 Hour ago

Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको6 Hour ago

Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.