Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आम्ही एक वस्तुस्थिती सरकारच्या समोर मांडण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. राज्यातलं सरकार असो की केंद्रातलं सरकार असो सब सेल खोटं बोलते. त्यांना लोकांच्या पोटापाण्याची काळजी नाही. सामान्य लोकं मध्यमवर्गीय लोकांचे मुलं मुली शिकायला जे शहरात आलीत त्या ठिकाणी आता जेवणाची व्यवस्था नाही म्हणून त्यांना गावाकडे जावं लागतंय आणि मग हे सगळं चालत असताना सगळं अलबेल आहे. हे असं दाखवण्याचा जो सरकार प्रयत्न करतोय आणि जनतेच्या त्रासाकडे सरकार मुद्दामहून दुर्लक्ष करते आहे. हा त्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि म्हणून त्यांना आम्ही या सरेन्डर व्यवस्थेला जे अमेरिकेला सरेन्डर झाली एफ सीन फाईल मुळे जे केंद्रातलं सरकार देशाचे प्रधानमंत्री ते आम्ही सिम्बॉलिक इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांच्या भावना या लोकांच्या भावना आहेत हे. आमच्या नाही या लोकांच्या भावना आम्ही सरकारच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो विधानसभेत ही आज आम्ही या विषयावरची चर्चा सरकारकडून मागणार आहे सरकार अजूनही निवेदन करायला तयार नाहीये. जेव्हापासून इरान इजराईल आणि अमेरिकेचे युद्ध सुरू झालं तेव्हापासून आम्ही विधानसभेत हा सातत्यानं अ प्रश्न आम्ही मांडतोय पण सरकार अजूनही निवेदन करत नाही म्हणजे सरकार हे लपवते आहे वस्तुस्थिती लपवते हा त्याच्यातला विडिओ मील बंद करावी लागेल जर अशी ती जर राहिली तर सगळंच बंद होणार कारण की उद्या डिझेल पेट्रोल संपलं कारण की आता गॅसचा तुटवडा आला आता डिझेल पेट्रोलचा तुटवडा आला तर जे वाहतूक होणार आहे ते सगळं थांबणार आहे. त्याच्यामुळे मोठे जे शहर आहेत जसं मुंबई सारखी जेवढी शहरं आहेत या शहराला सगळं खाली होणार आहेत. कारण की इथं इथं खायला पण राहणार नाही जसं आज दुबईची परिस्थिती झाली ती परिस्थिती मुंबई सारख्या मोठ्या शहरांची आज देश पातळीवर सगळीकडे होणार आहे. त्यामुळे हे सगळे च्या सगळी शहरं ओसाड पडणार आणि त्याच्यामुळे उद्या कोरोना पेक्षा भयानक परिस्थिती राज्यात आणि देशात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देशावर उपासमारीचे संकट ओढवणार आहे. हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. सिलेंडरचा काळा बाजार जो होतोय सरकारला माहिती आहे सरकारला त्याचं कमिशन येतंय जनतेकडून लुटण्याचं काम चालू आहे एक सिलेंडर 2000 रुपयाला आज बाजारात विकला जातोय त्यामुळे हा जो सगळा कमिशन आहे हे सगळं सरकारकडे येतंय का कारण की सरकार इकडे या वरी कारवाई करत नाही फक्त तोंडाने बोलते आहे म्हणजे सरकारचा हिस्सा आहे जनतेचे पैसे लुटण्यामध्ये. सर आज सत्ताधारी एक विधेयक मांडणार आहेत धर्मांतर विरोधी सर धर्मांतर धर्म स्वातंत्र्य विधेयक मला हे कळत नाही महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे कायदा आहे आणि या कायद्यामध्ये व्यक्ती स्वातंत्रतेचा घटनेनेच दिलेला आहे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हा सगळा अ जो आहे मी कुठल्या धर्मात राहायचं कुठल्या धर्मात नाही जायचं ही जबरदस्ती कारण की त्या कायद्यामध्ये एक प्रयोजन आहे की कोणालाही कुठल्या व्यक्तीला धर्मांतर करायसाठी जबरदस्ती करायचा अ कोणालाही अधिकार नाही आणि जो कोणी अशा पद्धतीचा जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची व्यवस्था आपल्याजवळ कायदा आपल्या पद्धतीचा आहे. पण जनतेचे मूळ प्रश्न जे आज आहे या मूळ प्रश्नाकडून सरकार मुद्दामहून या पद्धतीचं लोकांना डायवर्ट करण्यासाठी हा एक अयशस्वी प्रयत्न करतो आहे. आणि धार्मिक तेढ हा बीजेपीचा मूळ अ राजकीय मुद्दा आहे. तो या निमित्ताने आणण्याचा ते प्रयत्न करतात. एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जातंय का या तुमच्या खासदार दिल्लीच्या संसदेच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत आहेत हा विषय आहे तुम्ही त्यांना विधान भवनामध्ये निदर्शने करताय सरेन्डर हा शब्द सोपा आहे सोपा आहे की चुकीचा आहे आमच्या देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी हा शब्द सरेन्डर शब्द दिलेला आहे आणि लोकसभेत मांडलेला आहे. ज्या पद्धतीने एफ सीन फाईलच्या नंतर आणि अदानी वर जे काही अमेरिकेमध्ये कोर्टामध्ये केसेस चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीची सजा अदानीला अमेरिकेच्या कोर्टाने दिलेली आहे हा फायनान्शियल कॅपिटल्स जे आज बीजेपीचं अदानीकडे आहे ते मोडकळीस येईल आणि एफ सीन फाईल पुढे आली तर एफ सीन फाईल मुळे आमचा सगळा सत्यानाश होईल अमेरिका वारंवार हे ब्लॅकमेलिंग नरेंद्र मोदींची करता आहे आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे पद विसरून मला देशाच्या जनतेला न्याय द्यायचा ही भूमिका विसरून स्वतःच्या व्यवस्थेसाठी ते सरेन्डर झालेले आहेत आणि ते सरेन्डर झाल्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या च्या जनतेला या सगळ्या परिणामच्या परिणामाच्या समोर जावं लागतंय ही वस्तुस्थिती आहे आणि हे भूमिका सातत्यानं आज नाही अनेक दिवसापासून आमचे नेते राहुल गांधीजी लोकसभेत आणि रस्त्यावर सुद्धा मांडतात आहेत हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. राज्यात उपासमारीचे संकट आलं तर केंद्र सरकार याला जबाबदार आहे का? भाजपच जबाबदार आहे आणि त्यांच्या सोबत असलेले लोकं जबाबदार आहेत.