✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Raj Thackeray Special Report : सर्वाधिक जंगलतोड अंत्यसंस्कारासाठी; लाकडाला कधी मिळणार मुक्ती?

Raj Thackeray Special Report : सर्वाधिक जंगलतोड अंत्यसंस्कारासाठी; लाकडाला कधी मिळणार मुक्ती?

abp majha web team Updated at: 28 Jul 2024 09:58 PM (IST)

Raj Thackeray Special Report : सर्वाधिक जंगलतोड अंत्यसंस्कारासाठी; लाकडाला कधी मिळणार मुक्ती? अंत्यसंस्कारामध्ये लागणाऱ्या प्रचंड लाकडाचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांचा मुद्दा मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी उभा केला. दरम्यान, या समस्येवरचा काय उपाय असू शकतो याचा एक समर्पक उत्तर इको फ्रेंडली लाइफ फाउंडेशन चे विजय लिमये यांनी दिले आहे. विजय लिमये गेली अनेक दशके अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर नको, अंत्यसंस्कार पर्यावरण पूरक पद्धतीने व्हायला हवे, यासाठी ते केवळ जनजागृतीच करत नाहीये, तर त्यांनी त्या संदर्भातला एक पर्यावरण पूरक आणि स्वस्त असा पर्यायही शोधून काढला आहे.  विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्याय नाही- विजय लिमये शेतातील पालापाचोळा आणि विविध पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात उरलेला पिकांचा भाग यापासून विजय लिमये यांनी मोक्षकाष्ठ अशा नावाने विशेष विटा बनवल्या आहेत. पूर्णपणे जैविक पद्धतीने तयार करण्यात आलेलं मोक्षकाष्ठ लाकडापासून केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरण पूरकही आहेत. त्यामुळे मोक्ष काष्ठच्या माध्यमातून केले जाणारे अंत्यसंस्कार पर्यावरणाची हानी करणारे नाहीत, असा विजय लिमये यांचा दावा आहे. दरम्यान लाकडापासून होणाऱ्या अंत्यसंस्काराला विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी हे योग्य पर्याय नाही. विद्युत दाहिनी मध्ये अखेरीस कोळशापासून तयार होणाऱ्या विजेचा वापर होतो. त्यामुळे पर्यावरणीय हानी होतेच, असा विजय लिमये यांचा दावा आहे.

Continues below advertisement

TRENDING VIDEOS

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana1 Month ago

Maharashtra Farmers Protest | 'न्याय मिळेपर्यंत माघार नाही', शेतकरी आंदोलनाची तयारी1 Month ago

Farmers Aid | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा चौथा हिस्सा कापून शेतकऱ्यांना द्या1 Month ago

Marathwada Farmers | Sugarcane Payments कापू नका, Government Employee Salary Cut करा: नवी मागणी!1 Month ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.