✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Navi Mumbai : नवी मुंबईत बेसुमार उत्खनन, डोंगर धोक्यात! डोंगर पोखरणारे 'उंदीर' कोण आहेत? ABP Majha

विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई  |  27 Jul 2021 10:50 PM (IST)
ABP News

नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा येथे डोंगर कोसळल्याने 200 पर्यंत लोकांचे जीव गेले. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबईत शहरात होण्याची दाट शक्यता आहे. शहराच्या पुर्वेला असलेल्या पारसिक हिल डोंगररांग दगडखाणीने पोखरल्याने 50-60 हजार कुटुंबांचे जीव टांगणीला लागले आहेत.


मुसळधार पडलेल्या पावसामुळे रायगड, रत्नागिरीमध्ये डोंगराचे भूस्खलन झाल्याने निष्पाप लोकांचे जीव गेले. डोंगराखाली वसलेल्या गावांवर दरड पडल्याने गावच्यागावं नामशेष झाले. मुंबईतही अशाच प्रकारच्या घटनेत लोकांचा नाहक जीव गेला. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबई शहरात होण्याची दाट शक्यता आहे. नवी मुंबई शहराच्या पुर्वेस असलेल्या 25-30 किलो मीटर पारसिकहिल डोंगररांगाच्या पायथ्याशी हजारो झोपडपट्ट्या वसल्या आहेत. 50 ते 60 हजार गरीब परिवार या डोंगरपायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. जोरदार पाऊस सुरू झाल्यावर आपणास झोप येत नसल्याचे येथील लोक सांगतात. कधी डोंगर कोसळेल आणि आमचा जीव जाईल याची शास्वती नसल्याने पावसाळ्यात रात्र जागून काढावी लागत आहे. महानगर पालिका झोपडपट्टी पुर्नविकास योजना लागू करत नसल्याने आम्हाला डोंगराचा सहारा घ्यावा लागत असल्याचे येथील लोक सांगतात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Navi Mumbai : नवी मुंबईत बेसुमार उत्खनन, डोंगर धोक्यात! डोंगर पोखरणारे 'उंदीर' कोण आहेत? ABP Majha

TRENDING VIDEOS

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!12 Hour ago

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...20 Hour ago

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर1 Day ago

Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.