✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?

abp majha web team   |  24 Nov 2025 11:35 PM (IST)

KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


एकमेकांच्या पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून राज्यभरात भाजप आणि एकनाथ चिंदेंच्या शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला होता. असं असताना आता कल्याण डोमबिली महानगरपालिकेमधील शिवसेना भाजप युती तुटण्याची शक्यता आहे. याच कारण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेलं एक वक्तव्य. हे वक्तव्य करत रवींद्र चव्हाणांनी एक प्रकारे महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या स्वबळावर लढण्याबाबतचे संकेतच दिले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट जो कमळ चिन्हावरती. ला निवडून द्या असं आवाहन कोणी करत असेल तर त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही. तरी देखील महाराष्ट्र भाजपाच्या कॅप्टनचे हे वाक्य दिवसभर हेडलाईन मध्ये कारण रवींद्र चव्हाणांचा हे वक्तव्य म्हणजे कल्याण डोंबिलीत स्वबळावर लढण्याचे संकेत मानले जात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना महायुती नको आहे हे स्पष्ट आहे. त्याच कारण असं आहे की जर का कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल. तर ती पक्षातूनच कधी देता येते तर महापालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यासारख्या निवडणुकांमधून देता येते आणि म्हणून कार्यकर्ता मोठा करण्यासाठी त्यांनी स्पष्ट धोरण घेतलेल आहे की युती नको. विशेष म्हणजे सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये रंगलेल्या महानाराजी नाट्याची सुरुवात झाली ती कल्याण डोंबेवली मधूनच. कल्याण डोंबिली हे भाजप प्रदेशाध्यक्ष. कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुका प्रमुख डॉक्टर सुनिता पाटील, महेश पाटील यांची बहीण आणि माजी नगरसेविका, सायली विचारे, माजी नगरसेविका, संजय विचारे, सायली विचारे यांचे पती आणि समाजसेवक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना महायुती नको आहे हे स्पष्ट आहे. याच कारण अस आहे की जर का कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल तर ती पक्षातूनच कधी देता येते तर महापालिका, नगरपंचायत. नगरपरिषदा यासारख्या निवडणुकांमधून देता येते आणि म्हणून कार्यकर्ता मोठा करण्यासाठी त्यांनी स्पष्ट धोरण घेतलेल आहे की युती नको. ज्याप्रमाणे कल्याण डुंबिली हे रवींद्र चव्हाणांच घरच मैदान असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ चिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंचाही तो मतदारसंघ आहे. आपल्याच मतदारसंघातील पदाधिकारी आपल्या नाकाखालून पळवून देल्यानंतर शिवसेना चांगलीच खवळली. नाराजीचा प्रदर्शन करण्यासाठी शिवसेने मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली. प्रकरण अमित शहांच्या दरबारापर्यंत पोहोचलं. महापालिका निवडणुकांच्या आधी जनशक्ती आणि धनशक्तीचा पाठिंबा असलेले सर्व उमेदवार आपल्या पक्षात असावे यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार दीपेश मात्रे हे आपल्याकडे असावेत यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. जी रस्सीखेच अखेर रवींद्र चव्हाण यांनी जिंकली. त्यानंतर सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील, सैन्याशिवाय लढाई जिंकता येत नाही, तशीच जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांशिवाय निवडणूकही जिंकता येत नाही. दिल्ली. दरबारी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजून तरी दोघांच्याच पोटात आहे. ते ओठावर येण्याची शक्यता कमी आहे. मात्र अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवसेना आणि भाजपाकडून जी पावलं उचलली जात आहेत त्यावरून दिल्लीत डाळ शिजली की नाही याचा तर्क वितर्क राजकीय विश्लेषक लावत आहेत. आता मुद्दा हा आहे की जर कल्याण डोंबिलीची लढाई सुबळावर लढवायची झाली तर भाजपान तुरतास तरी जोरदार मुसंडी मारलेली दिसते. मात्र एकनाथ शिंदे पण काही नवखे नाहीत. दिल्लीत अमित शहांच्या दरबारात आपल्याला पाहिजे ते मिळवण्यात ते यशस्वी ठरले असतील नसतील, मात्र गल्लीत अर्थात कल्याण डोमबिली मध्ये ते मैदान एवढ्या सहजासहजी सोडणार नाही हे देखील तेवढच खरं. सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण डोमबिली. एवीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?

TRENDING VIDEOS

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया2 Hour ago

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?3 Hour ago

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप4 Hour ago

Attack On Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar MIM Marathi News ABP Majha7 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.