Jalgaon Vegetarian Village : जळगावातील शाकाहारी गाव! कनाशी गावात ना मांसाहार, ना व्यसन!
abp majha web team
Updated at:
03 Aug 2022 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू धर्मातला पवित्र महिना म्हणजे श्रावण.. या काळात अनेकजण मांसाहार टाळतात..पण महाराष्ट्रातील या गावात गेल्या आठशे वर्षांपासून श्रावण सुरुच आहे.. ३ हजार लोकवस्ती असलेलं जळगाव जिल्ह्यातील कनाशी हे गाव.. इथे ना कोणी मांसाहार करतं..ना कोणी व्यसन..त्यामुळे संपूर्ण शाकाहारी गाव अशी या गावाची ओळख बनलीय..