✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

यवतमाळ | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकासोबत 13 दुबती जनावरंही वाहून गेली

एबीपी माझा वेब टीम   |  22 Aug 2018 03:46 PM (IST)

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रामगाव, राजेश्वर इथल्या एका शेतकऱ्याची पिकं तर आडवी झालीच, शिवाय तब्बल १३ दुबती जनावरंही मृत्यूमुखी पडले आहेत. या गावातले भीमराव गजभिये यांचं संपूर्ण अर्थकारण शेती आणि जनावरांवर अवलंबून होतं. म्हशी आणि गायींच्या दुधातून दररोज हजार ते पंधराशे रुपये मिळत होते.
पिकाबरोबरच शेतीसाहित्याचंही मोठं नुकसान झालंय. पुरात आमची जिंदगी वाहून गेली, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करुन दिली आहे.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • Ghe bharari show
  • यवतमाळ | पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, उभ्या पिकासोबत 13 दुबती जनावरंही वाहून गेली

TRENDING VIDEOS

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म19 Minutes ago

Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?37 Minutes ago

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल2 Hour ago

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा7 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.