✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

माझा महाराष्ट्र 'माझा'ची जबाबदारी : कोरोना काळात तरुणांनी काय काळजी घ्यावी? डॉ. अनंत कुलकर्णी आणि डॉ. मनोज चोपडा

एबीपी माझा वेब टीम   |  04 Jun 2021 05:58 PM (IST)

मुंबई : राज्यात आज 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 949 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्क्यांवर पोहचला आहे. याआधी 10 मार्च रोजी 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली होती.  


दरम्यान आज 477 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 96 हजार 198 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • माझा विशेष
  • माझा महाराष्ट्र 'माझा'ची जबाबदारी : कोरोना काळात तरुणांनी काय काळजी घ्यावी? डॉ. अनंत कुलकर्णी आणि डॉ. मनोज चोपडा

TRENDING VIDEOS

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया4 Hour ago

Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?4 Hour ago

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप5 Hour ago

Attack On Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar MIM Marathi News ABP Majha8 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.