✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

712 | नवी दिल्ली | यंदाच्या हंगामात तेलबियांसाठी भावांतर योजना लागू करणार

एबीपी माझा वेब टीम   |  11 Sep 2018 08:48 AM (IST)

गेल्या हंगामात मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी भावांतर योजना राबवली. आता केंद्र सरकारही ही योजना राबवण्याच्या विचारात आहे. तेलबिया पिकांसाठी ही योजना राबवली जाईल. यासाठी १० हजार कोटींच्या तरतुदीचा प्रस्तावही सरकारनं केलाय. भावांतर योजनेमध्ये हमीभाव आणि बाजारभावातील अंतर शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळतील. भावांतर योजना राबवण्यामागे देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचाही सरकारचा हेतू आहे. या योजनेमुळे राज्यात सोयाबीन उत्पादकांना फायदा होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. 
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • Ghe bharari show
  • 712 | नवी दिल्ली | यंदाच्या हंगामात तेलबियांसाठी भावांतर योजना लागू करणार

TRENDING VIDEOS

BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप13 Hour ago

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म16 Hour ago

Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?16 Hour ago

Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल18 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.