भारतानं हा सामना 5-4 असा जिंकला आणि चौथ्यांदा अंडर 18 आशिया चषक जिंकला. त्याआधी उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानला हरवलं होतं.
भारतानं सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमणं केली. त्यामुळे बांगलादेशचा संघ या आक्रमणांना तोंड देऊ शकलं नाही. त्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.