✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

निवडणूक निकाल २०२६

WEST BENGAL  (293/293)To Win - 147
207
BJP
80
TMC
02
LF+ISF
02
CONG
02
OTH
ASSAM  (126/126)To Win - 64
102
BJP+
19
CONG+
05
OTH
TAMIL NADU  (234/234)To Win - 118
107
TVK
74
DMK+
53
ADMK+
00
OTH
KERALAM  (140/140)To Win - 71
102
CONG+
35
LEFT+
03
OTH
PUDUCHERRY  (30/30)To Win - 16
18
BJP+
06
CONG+
06
OTH
(Source: ECI/ABP News)

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे टिप्स फॉलो करा!

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jul 2016 04:58 PM (IST)
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे टिप्स फॉलो करा!

पावसाळ्यात तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. याकाळात संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही मोठे असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी डॉक्टर शिखा शर्मा यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

1

तसेच तुम्ही ज्या भांड्यात पाणी साठवता, ते भांडे दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुऊनच त्यात पाणी भरावे. कारण अनेकदा पिण्याच्या साठवलेल्या पाण्यातही रोगजंतु जमा होतात.

2

जर तुम्ही पावसाऴ्यात दूरच्या प्रवासाला निघाला असाल, तर पाण्याला प्यूरिफाय करणाऱ्या टॅबलेटस वापरावे. किंवा शुद्ध पाण्यासाठी पोर्टबल फिल्टर ठेवावा. कारण पावसाळ्यात 90% आजार हे दुषित पाण्यामुळेच प्रसारित होतात.

3

विशेष करून रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळावे, तसेच या दिवसात स्वत:ची पाणी बॉटल ठेवावी.

4

तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसातील छपरावरील पाण्याची टाक्या झाकून ठेवा. तसेच या दिवसात बाहेर पाणी पिणे देखील टाळावे.

5

त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत शुद्ध पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्यूरिफायर आणि वॉटर फिल्टरची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. त्यामुळे यात अशुद्ध पाणी जमा होऊन ते खराब होऊ नयेत. तसेच तुम्हाला शुद्ध पाणीपुरवठा सतत चालू राहिल.

6

पावसाळ्याच्या दिवसांत नाले आणि गटारी ओव्हरफ्लो झाल्याने तुम्हाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो.

7

पावसाळ्यात तुम्हाला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. याकाळात संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही मोठे असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी डॉक्टर शिखा शर्मा यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे टिप्स फॉलो करा!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.