भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची साहित्यक्षेत्रात ओळख होती. प्राच्यविद्या संशोधनाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. ढेरे यांच्या निधनानं साहित्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
साहित्य परिषदेत ढेरेंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.