Vegetables Price in Mumbai : मुंबईत भाज्यांचे भाव वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्याने अनेक गोष्टी लोकांच्या ताटातून गायब झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारी आकडे बघितले तर बहुतांश भाज्या दुप्पट भावाने विकल्या जात आहेत. मुंबईत टोमॅटोचा भाव अजूनही 50 रुपयांच्या वरच आहे, तर लिंबाचा दरही कमाली वाढला आहे. मुंबईतील बाजार, किरकोळ आणि मॉलमधील प्रमुख भाज्यांचे आजचे भाव काय आहेत ते येथे जाणून घेऊया
भाजीपाल्याचा किलोचा भाव
भाजीपाला बाजारभाव किरकोळ भाव मॉल किंमतबटाटा 28 रु. 32-36 रु. 34-46टोमॅटो 51 रु. 59-65 रु. 61-84 रुकांदा 18 रु. 21-23 रु. 22-30 रुकोबी 28 रु. 32-36 रु. 34-46शिमला मिरची 30 रु. 35-38 रु. 36-50कारलं 33 रु. 38-42 रु. 40-54 रु. लौकी 27 रु. 31-34 रु. 32-45 रुकोबी 23 रु. 26-29 रु. 28-38गाजर 43 रु. 49-55 रु. 52-71रु.कोथिंबीर 11 रु. 13-14 रु. 13-18 रुकाकडी 15 रु. 17-19 रु. 18-25 रुलसूण 75 रु. 86-95 रु. 90-124 रुआले 39 रु. 45-50 रु. 47-64 रु.लिंबू 64 रु. 74-81 रुपये 77-106 रु.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Monsoon : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी प्रतीक्षा, खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार
Maharashtra ssc 10th result 2022 live : धाकधूक वाढली, आज दहावीचा निकाल!