मुंबईकरांना नेमकी युती हवीय की नको यासंदर्भात एबीपी माझानं नेट सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये मुंबईकरांचा कौल युतीच्या विरोधात असल्याचं समजतं आहे. युती करु नये असं नेटीझन्सना वाटतं.
दरम्यान, यासोबतच इतरही प्रश्नांचे नेटीझन्सनं आपली मतं व्यक्त केली आहेत.
1. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?
2. युतीच्या मुद्द्यावरुन कोण कोणाला खेळवतंय, असं वाटतं?
3. भाजप आग्रही असलेला पारदर्शकतेचा मुद्दा योग्य आहे का?
4. भाजप नेत्यांवर 'सामना'मधून होत असलेली टीका योग्य आहे का?
5. आता शिवसेनेने मनसेशी युती करावी का?
संबंधित बातम्या:
एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?