सोमवारपासून या गाड्या या सर्व मार्गावर बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठा तोटा खाजगी बस मालकांना सहन करावा लागतोय. प्रवश्यांची देखील यामुळे गैरसोय होत आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीला जाणाऱ्या गाड्या पुण्यापर्यंत चालवण्यात येत आहेत.
रोज किती खाजगी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत?
- मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण भागात जाणाऱ्या रोजच्या 100 खाजगी बस रद्द
- मुंबई ते कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या 300 गाड्या रद्द
- मुंबई ते बंगलोर, बेळगाव 300 गाड्या रद्द
- मुंबई ते गोवा 200 गाड्या रद्द