आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलकांनी काल मुंबईत साडेतीन तास रेल्वेरोको केला होता. त्यानंतर मनसेनं विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे..
दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळानेही आज दिल्ली गाठली होती. मात्र, रेल्वेमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -