या प्रदूषणामुळे वालधुनी नदीचं नाल्यात रुपांतर झालं आहे. याविरोधात वनशक्ती एनजीओने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं होतं.
जीन्सवरच्या छोट्या बटणांचा उपयोग काय?
यानंतर आता उल्हासनगर महापालिकेनं जीन्स कारखान्यांना इशारा दिला. यापुढे जीन्स वॉशचं पाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडल्यास या कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, तसंचं त्यानंतरही या कारखान्यांनी प्रदूषण कायम ठेवल्यास त्यांच्यावर थेट बंदीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिला.जीन्सच्या आतील चोरखिशाचा खरा हेतू माहितेय का?
त्यामुळं आता कारखाने वाचवायचे असतील, तर जीन्स कारखान्यांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारावं लागणार आहे. संबंधित बातम्या जीन्स खरेदी करताना तुम्ही ही चूक करताय?टाईट जीन्समुळे तरुणी रुग्णालयात, पाय सुजल्याने डॉक्टरांनी जीन्स कापली!