दरम्यान, सकाळी सहाच्या सुमारास मालगाडी हटवण्यात यश रेल्वे प्रशासनाला यश आलं असली तरी हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.
हार्बर रेल्वे उशीरानं धावत असल्यानं सकाळच्या वेळी कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.