विधानसभेत पराभूत झालेल्या सर्व शिवसेना उमेदवारांची आज शिवसेना भवनात बैठक झाली. यावेळी पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.
जनतेसाठी आपण भाजपसोबत आलो, मात्र तोच भाजप आता शिवसेना संपवायला निघाल्याचा दावा या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केला, असं सुत्रांनी सांगितलं आहे.