मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा बळी गेला तर 20 जखमी झाले. जखमींची विचारपूस करण्यासाठी दिवाकर रावते कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. रस्ते अपघात कसे टाळता येतील यासंदर्भातही तातडीची पाऊल उचलण्यात येणार असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्याः