मुंबई : राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये घासून नाही, तर ठासून येणार, असं म्हणत शिवसेनेने 'सामना'तून विजयाचा विश्वास दाखवला आहे.


इतर महापालिकांसोबत मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी सर्वात प्रतिष्ठेची असेल. भाजप आणि शिवसेनेची इथे थेट टक्कर होणार आहे. पण शिवसेनेने निकालाअगोदरच भाजपवर 'सामना'तून वार केला आहे.

घासून नाय, ठासून येणार : शिवसेना