आदिवासी आणि राष्ट्र निर्माणाच्या कामात काम करण्याचा मानस रतन टाटा यांनी व्यक्त केला आहे. वनवासी कल्याण आश्रम या नावानं संघाचं गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात काम आहे.
टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती केल्यापासून टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानंतर आज अचानक रतन टाटा सरसंघाचालकांच्या भेट घेतल्यानं उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.