- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली....More
बीड ब्रेक: गेवराई तालुक्यातील वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Anc: बीडमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. माजलगाव शहरात खुणाचे दोन प्रकरण ताजे असताना आता गेवराई तालुक्यातील वाहेगाव येथे आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला झाला आहे. याप्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
घटना 16 एप्रिल रोजी घडली असून या जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घराच्या गेटला वारंवार टँकर का धडकवतो? अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून गेवराई तालुक्यातील वाहेगावात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. यातील एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले असून डोकं पूर्णपणे रक्तानं माखल आहे. तर इतर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद.... उष्णतेचा त्रास होत असल्याने नागरिकांनी केली होती ट्रॅफिक सिंगल बंद करण्याची मागणी....
Anchor : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... 12 वाजेनंतर ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहेत व 4 वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतात. यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो....
अँकर : पवार कुटुंबीय एकत्र आलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होणार असल्याची भावना राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी व्यक्त केलीये. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. मात्र, विकासाच्या चर्चेवर एकत्र येणं यात कोणतेही राजकारण नसल्याचा अमोल मिटकरी म्हणालेय. विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते तीनदा काय दहादा भेटले तरी त्यात गैर काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांसाठी वंदनीय असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र असल्यामुळे अशा भेटी वारंवार होत असल्याचं मिटकरी म्हणालेय. दोन्ही राष्ट्रवादीमधली भिंत उभी करण्याचं काम काही लोकांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामध्ये मुंबईसह इतर ठिकाणच्या काही लोकांचा समावेश असल्याचं अमोल मिटकरी म्हणालेय. आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...
टिकटॅक : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.
टिकटॅक पॉइंटर्स :
# पवार कुटुंबीय एकत्र आलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद होणार.
# विकासाच्या चर्चेवर एकत्र येणं यात कोणतेही राजकारण नाही .
# विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते तीनदा काय दहादा भेटले तरी त्यात गैर काय?,
# शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांसाठी वंदनीय.
# दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र असल्यामुळे अशा भेटी वारंवार होतात.
# दोन्ही राष्ट्रवादीमधली भिंत उभी करण्याचं काम काही लोकांनी केलंय.
# यामध्ये मुंबईसह इतर ठिकाणच्या काही लोकांचा समावेश.
आदित्य ठाकरे बाईट
मी भाकीत केले होते की एसंशिमुळं लोकांचे हाल होणार आहेत.ते आता खरं ठरतंय.
पावसाळा तोंडावर असताना क्राँक्रिटकरण सुरूय. आपण चंद्रावर उभे आहोत असं वाटतंय. १५ दिवसांपूर्वीच हा रस्ता केलाय .निकृष्ट दर्जा आहे.एसंशिने केवळ पैसे काढण्यासाठी कामे काढली आहेत. एसंशिवर कारवाई कधी होणार...कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार.
ज्या रस्त्यावर चाललो आहोत त्यावरच जावूया.
साद प्रतिसाद आहे पण वाद नाही.दोन पक्षप्रमुख बोलल्यानंतर त्यावर आता कार्यकर्त्यांनी बोलायची गरज नाही
चंद्र कुठं आहे बघून गावचे दिवस त्यांनी वाढवलेत वाटतं.त्यांना सायकॉलॉजिकल हेल्थ मदतीची गरज आहे.(ऑन शिंदे)
ऑन राहूल गांधी
पंतप्रधान हेही देशावर बाहेर बोलत आलेत. सत्य बोलल्यावर कसली बदनामी होतंय.
हर्षवर्धन सपकाळ
उन्हाळा लागलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहे
दुष्काळ आहे एप्रिल महिना आहे पुढचा मे महिना आह पुढचा महिना आपण दुष्काळीचा बघत असतो
पण या सरकारचे लक्ष नाही
पाणी पुरवठा पाण्याची पातळी खाली चालेली आहे
पाणीच मिळत नाही असे चित्र आहे
पाणी म्हणजे जीवन आहे
पण याचा छळ करुंग
जल जीवन आणि मिशन अशी एक योजना केंद्र सरकारने केली
जल जीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे
पाइप जोडले पण पाणी नाह
लुटो आणि बाटो असे सुरू आहे
या पाणी टंचाईला जल जीवन भ्रष्टचार कारणीभूत आहे
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हिस्से वाटप मध्ये आहे
२०२५ पर्यंत हर घर नल और नल को जल पण असे काही झाले नाह
महाराष्ट्र शासनाने व्हाइट पेपर प्रसारित करायला हवे
भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गावात असलेल्या स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानात आज सकाळी अनेक मासे मृत्युमुखी पडले होते.
उद्यानातील सुरक्षारक्षक यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी तलावात टाकलेल्या शिळ्या भाकरी, पाव व ब्रेडमुळे पाणी दूषित होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत
उद्यान अधीक्षक नागेश विरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या सर्व प्रकरणात माहिती घेऊन आपणास रीतसर माहिती देतो असे सांगितले आहे.
अनिस अहमद, माजी मंत्री, काँग्रेस ऑन माधव भांडारी TT
मी त्यावेळी मंत्रालयात होतो मला माहिती आहे काय झाल ते
गुजरात ने आम्हाला माहीती पुरवली नाही
मी मत्स्यव्यवसाय मंत्री होतो
गुजरात च्या हद्दीतून त्यांनी बोट ताब्यात घेतली आणि आतंकवादी महाराष्ट्रात आले
त्यावेळी गुजरात चे मुख्यमंत्री कोण होते
कंदहार मध्ये जे दहशतवादी सोड्ले त्यांनी मुंबई हल्ला केला
तेव्हा भाजपचे सरकार होते
भाजपमे त्याविषयी चौकशी केली पाहिजे
भाजपने उत्तर दिले पाहिजे
गुजरात सरकारने कोणतीही इंटेलिजन्स दिले नाही
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री यांनी केली पालखीतळासह विविध ठिकाणची पाहणी
V/O - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तयारीची पाहणी केली. श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणा-या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज प्रशासनाला सुविधांबाबत सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ, वाळवंट, चंद्रभागा नदीपात्र, घाट तसेच पत्रा शेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली. त्याचबरोबर भक्ती सागर (65 एकर) येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून, भक्ती सागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी, पानगळ कमी असणारी तसेच कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल असे सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी तळावर भाविकांसाठी घेण्यात येत असलेल्या सोयी सुविधा तसेच पत्रा शेड येथे नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक ची माहिती दिली. त्याप्रमाणेच 65 एकर वर भाविकांसाठी देण्यात येत असलेल्या व नदीपात्रात प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सुविधांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निंबकर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ब्रेकिंग
राज ठाकरे यांची ती मुलाखत दीड महिन्यापूर्वीची असून शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्थींवर राज ठाकरे तडजोड करतील असे मला वाटत नाही .. उदय सामंत यांनी दोन ठाकरे बंधू एकत्रीकरणावर केले भाष्य
राज ठाकरे यांचा विचार आहे. ते आपल्या मतावर ठाम असतात.यांना जितक ओळखतो त्यांना झुकवून युती होऊ शकेल असे वाटत नाही.
यांच्या अटी काय तर देवेंद्र फडणवीस यांना बोलायचे नाही. एकनाथ शिंदे यांना पाहायचे नाही.
अशा कुठल्या अटी शर्थी पुढे झुकून राज ठाकरे युती करतील असे वाटत नाही ..
आम्ही राज ठाकरेंना भेटलो ते साहित्य संमेलनात त्यांच्या उपस्थितीचे आभार मानण्यासाठी .. यात कोणताही राजकीय विषय नव्हता
नंदुरबार : जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे रस्ते ओस पडू लागल्याचे चित्र आहे. आठवडाभर तापमानात वाढ होत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गोंदिया : जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे लग्नात नवरदेवाचा रथ अनियंत्रित झाल्याने रथाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू तर एक गंभीर झाल्याची घटना घडली. लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचा लग्न निवासस्थानी होत असल्याने दोन नवरदेवाची वरात नाचत गाजत नवरीच्या घरी जात असताना रस्त्यावर एका महिलेचा पाय रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात गेल्याने ती महिला रस्त्यावर नवरदेवाच्या रथसमोर पडली. रथ अनियंत्रित झाल्याने त्या महिलेच्या अंगावरून गेल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. गोपीका ढोमणे (70, रा. गोंडमोहाडी, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया), व दुसरी महिला गंभीर जखमी कांताबाई टिकाराम भंडारी असे मृतक व जखमी महिलेचे नाव आहेत. घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली असून तपास सुरू आहे.
100 कोटी आर्थिक घोटाळा प्रकरण
ईडी प्रकरणात आरोपी सलिल देशमुख यांना परदेश जाण्यास परवानगी
मुंबई सत्र न्यायालय विशेष पी एम एल ए कोर्टाने सलिल यांच्या परदेश जाण्यासाठी परवानगी अर्जाला दिली मंजूरी
सलिल देशमुख मे महिन्यात 12 दिवसासाठी जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत
100 कोटी आर्थिक घोटाळा प्रकरणात सलिल आरोपी असून आहेत जामिनावर
ईडी या प्रकरणात करत आहेत तपास
सलिल हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत
हळू आवाजात बोला...असं म्हंटल्यानं राग अनावर झाल्यानं सहा ते सात जणांच्या एका टोळक्यानं एकाला बेदम मारहाण केली. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी येथील एका बिअर बारमध्ये घडली. धनराज वाघाये असं मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नावं आहे. धनराज हा एकटाचं एका टेबलवर दारू पीत होता. त्याच वेळी त्याच्या बाजूला सहा ते सात तरुण मद्यप्राशन करण्यासाठी बसलेले होते. यावेळी सदर तरुण मोठं मोठ्यानं बोलतं असल्यानं धनराज याने त्यांना हळू आवाजात बोला, असं म्हंटलं. यावरून सहा ते सात जणांनी धनराज याच्याशी वाद घालून त्याला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडून त्याचे कपडे फाडले. त्यानंतर हे तरुण तिथून निघून गेलेत. हा संपूर्ण थरारक प्रकार बिअर बार मधील सीसीटिव्हीत कैद झाला असून लाखनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
राज उद्धव यांच्या युतीच्या प्रश्ना बाबत 29 तारखे पर्यंत .या संवेदनशील विषयावर कोणी बोलू नका .
राज ठाकरे यांचा सगळ्या नेत्यांना सूचना.
29 तारखेपर्यंत चर्चा करू नये अशी सूचना सर्व नेत्यांना दिल्या आहेत.. राज ठाकरे परदेशात असल्याने सगळ्याना सूचना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापूर जिल्हा दौरा रद्द
एकनाथ शिंदे हे माढा तालुक्यातील राजीव ॲग्रो ऑईल इंडस्ट्रीज प्रा. लि भूमिपुजन सोहळ्यास उपस्थित राहणार होते
त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार होते
मात्र सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या हा दौरा रद्द करण्यात आलाय
वक्फ कायद्याबाबत भाजपची उद्या कार्यशाळा होणार
भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार
उद्या तीन वाजता गरवारे क्लब येथे होणार कार्यशाळा
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वांस 21 ते 24 एप्रिल 2025 चारदिवसीय भारत दौऱ्यावर
वांस दिल्लीतील पालम विमानतळावर दाखल
1. नवी दिल्ली (21 एप्रिल):
- औपचारिक स्वागत:सकाळी 10 वाजता पालम एअरबेसवर पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांकडून स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर.
- सांस्कृतिक भेटी:
स्वामिनारायण अक्षरधाम मंदिराला भेट आणि पारंपरिक भारतीय हस्तकले विक्रीच्या स्थानिक बाजारपेठेला भेट.
- उच्चस्तरीय बैठका:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा, ज्यात भारत-अमेरिका व्यापार करार, TRUST (Transforming Relationship Utilizing Strategic Technology) उपक्रम, इंडो-पॅसिफिक सुरक्षा आणि क्वाड यांसारखे मुद्दे असतील.
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट.
- रात्रीचे जेवण: पंतप्रधान मोदी यांच्याकडून वांस कुटुंब आणि त्यांच्यासोबतच्या पेंटागॉन व परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित औपचारिक जेवण.
- मुक्काम: ITC मौर्या शेरॉटन हॉटेल.
2. जयपूर (22 आणि 23 एप्रिल):
- ऐतिहासिक स्थळांना भेट:
-युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या आमेर किल्ल्याचा दौरा आणि जयपूरमधील इतर ऐतिहासिक स्थळांना भेट.
- भाषण: राजस्थान इंटरनॅशनल सेंटर येथे राजनयिक, धोरण तज्ज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण, ज्यात ट्रम्प प्रशासनांतर्गत भारत-अमेरिका संबंधांवर चर्चा.
- मुक्काम: रामबाग पॅलेस हॉटेल.
3. आग्रा (23 एप्रिल):
- ताजमहाल भेट: युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या ताजमहालाला भेट.
- शिल्पग्राम भेट: भारतीय हस्तकले प्रदर्शित करणाऱ्या ओपन-एअर बाजारपेठेला भेट.
- परतीचा प्रवास: त्याच दिवशी सायंकाळी जयपूरला परत.
4. परतीचा प्रवास (24 एप्रिल):
- जयपूरहून अमेरिकेला परत जाणे.
दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट:
- भारत-अमेरिका व्यापार कराराला चालना देणे (2030 पर्यंत 500 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट).
- इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि TRUST उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण.
- वांस यांच्या पत्नी उषा वांस यांच्या भारतीय वारशामुळे सांस्कृतिक संबंध मजबूत करणे.
- ट्रम्प प्रशासन आणि भारत सरकार यांच्यात दीर्घकालीन रणनीतिक भागीदारी
——
- वांस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा वांस आणि तीन मुले (इवान, विवेक, मिराबेल) आहेत, ज्यामुळे या दौऱ्याला वैयक्तिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
- दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन आहे.
- हा दौरा भारत-अमेरिका संबंधांसाठी महत्त्वाचा असून, व्यापार, तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करेल.
Gold Rate : अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉर चा परिणाम म्हणून गुंतवणूक दार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर आज 96200 तर जी एस टी सह हेच 99200 वर जाऊन पोहोचले आहेत लवकरच सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा गाठतील असा अंदाज सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
हॉटेलवर जेवायला आलेल्या ग्राहकाचे भांडणे सोडवणे पडले महागात
मांडणे सोडवायला गेलेल्या हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीनंतर मृत्यू
हॉटेलमध्ये आणलेल्या सरपनाच्या लाकडाने डोक्यात केली मारहाण .
मारहाणी नंतर गंभीर जखमी झालेल्या महादेव गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते
महादेव गायकवाड यांचा उपचारदरम्यान रात्री दोन वाजता झाला मृत्यू
रोहित थावरे याच्यासह सहा आरोपी विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
सहा आरोपी फरार आरोपींचा शोध माजलगाव ग्रामीण पोलीस घेत आहेत
हॉटेलवर जेवायला आलेल्या ग्राहकाचे भांडणे सोडवणे पडले महागात
मांडणे सोडवायला गेलेल्या हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीनंतर मृत्यू
हॉटेलमध्ये आणलेल्या सरपनाच्या लाकडाने डोक्यात केली मारहाण .
मारहाणी नंतर गंभीर जखमी झालेल्या महादेव गायकवाड यांच्यावर उपचार सुरू होते
महादेव गायकवाड यांचा उपचारदरम्यान रात्री दोन वाजता झाला मृत्यू
रोहित थावरे याच्यासह सहा आरोपी विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
सहा आरोपी फरार आरोपींचा शोध माजलगाव ग्रामीण पोलीस घेत आहेत
Gold Rate : अमेरिका आणि चायना मधील ट्रेड वॉर चा परिणाम म्हणून गुंतवणूक दार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर आज 96200 तर जी एस टी सह हेच 99200 वर जाऊन पोहोचले आहेत लवकरच सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा गाठतील असा अंदाज सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
बीड: बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेची पोलीस कोठडी आज संपणार
बीड न्यायालयात केले जाणार हजर
ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
आज न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालय कोठडी याकडे लक्ष
दुपारी 03 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात करणार हजर...
न्यायालयीन कोठडी मिळाल्यास रणजीत कासलेचे वकील जामीनासाठी अर्ज करणार
पुण्यातील तरुणीला झिपलाईन साहसी खेळ भोवला
झिपलायनिंग करताना ३० फूट उंची वरून कोसळून तरुणीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमधील घटना
तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या २८ वर्षीय तरुणीचं नाव
तरुणी झिप लाईन करण्यासाठी ३० फूट उंचीवर गेली आणि त्यावेळी स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे.
मुख्य माहिती आयुक्त तथा राज्य माहिती आयुक्त यांचा आज शपथ विधी
मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे घेणार आज शपथ
राजभवन येथे आज राज्यपालांच्या हस्ते घेणार शपथ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख असेल प्रमुख उपस्थिती
पुणे: शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र
पुण्यात साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठक
बैठकीला दोन्ही पवार उपस्थित
तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ही आहेत. बैठक सुरु
पुणे: शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र
पुण्यात साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठक
बैठकीला दोन्ही पवार उपस्थित
तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ही आहेत. बैठक सुरु
Pune News : पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 106( 1 ) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलम अंतर्गत घैसास यांना अटक होण्याची शक्यता नाही . मात्र पुणे पोलीस डॉ. घैसास यांना उद्या नोटीस पाठवणार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवणार आहेत. या चौकशीतून काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Wardha Crime News: वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील गावात घरावर हल्ला करून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहेय. पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेय. रात्रीत दहा ते बारा जण घरात शिरले, दाम्पत्याला जखमी करीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मोटर सायकल व कारने आरोपी पसार झाले. पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत सहा जणांना अटक केली आहे. सहा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेय. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. गुन्ह्यात वापरलेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
- नाशिकच्या सातपिर दर्गा अतिक्रमण कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याची नोटीसबजावुन महापालिका ने दर्गा जमीनदोस्त केला
मनपाची कारवाई झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिली होती मनपाच्या कारवाईला स्थगिती
- अनधिकृत बांधकाम असलेल्या दर्गावर केलेल्या कारवाई विरोधात दर्गा ट्रस्ट च्या ने सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे धाव
मनपच्या कारवाई ला स्थगिती देतानाच उच्च न्यायालयाने तातडीची सूनवणी का केली नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केली होती विचारणा
या प्रकरणी मनपा आणि उच्च न्यायालय काय बाजू मांडणार, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय घडणार याकडे लक्ष
Crime News : स्मार्टफोनवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सरकार राज्यातील तरुणाई उध्वस्त करत असून अशा ऑनलाइन गेमिंग मुळे अनेकांना उध्वस्तच नाहीतर आपलं जीवनही संपवाव लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका इसमाने तर ऑनलाईन गेमिंग च्या माध्यमातून आपली जमीन विकून 85 लाख रुपये गमावले , मात्र तरीही सरकारचे डोळे उघडत नाहीत. सरकारने १९८७ च्या जुगार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून राज्यात ऑनलाइन जुगारावर बंदी आणावी. अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या एड. जयश्री शेळके यांनी केली आहे.
नंदुरबार:- जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती मध्ये बिघाडीचे संकेत...
भाजपा नेते माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे मित्र पक्षांच्या सोबत युती करणार नसल्याची घोषणा...
तालुका आद्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा....
मित्र पक्षांवर विरोधी पक्षांना मदत केली असल्याचा आरोप....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुती मधील संघर्ष होणार तीव्र...
नंदुरबार:- जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती मध्ये बिघाडीचे संकेत...
भाजपा नेते माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे मित्र पक्षांच्या सोबत युती करणार नसल्याची घोषणा...
तालुका आद्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा....
मित्र पक्षांवर विरोधी पक्षांना मदत केली असल्याचा आरोप....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुती मधील संघर्ष होणार तीव्र...
नंदुरबार:- जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती मध्ये बिघाडीचे संकेत...
भाजपा नेते माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचे मित्र पक्षांच्या सोबत युती करणार नसल्याची घोषणा...
तालुका आद्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली घोषणा....
मित्र पक्षांवर विरोधी पक्षांना मदत केली असल्याचा आरोप....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुती मधील संघर्ष होणार तीव्र...
Ashvini Bindre Case : अश्विनी बिंद्रे याचा खून आरोपी अभय कुरुंदकर ने थंड डोक्यातून केला गेला होता... अश्विनी बिंद्रेचे दोन्ही फोन वापरून आरोपींनी दिशाभूल करणारे मेसेजेस बिंद्रेच्या अनेक परिचितांना पाठवले होते... तसेच अभय कुरुंदकर पोलीस अधिकारी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) असल्यामुळे त्याला कायदा आणि पोलीस एखाद्या प्रकरणाचा तपास कसे करतात याची इत्यंभूत माहिती होती... आणि त्याचाच फायदा त्याने खुबीने घेतला होता, मात्र अखेर त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात पोलीस यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाचे मुख्य तपासी अधिकारी आणि सेवानिवृत्त एसीपी निलेश राऊत यांनी दिली आहे... कोर्ट या प्रकरणी कठोर शिक्षा सुनावेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली... दरम्यान राजू पाटील याची सुटका का करण्यात आली याबद्दल कुठलीही माहिती नाही तो कोर्टाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठी हिंदी भाषेच्या वादात आता संस्कृत ची उडी
महाराष्ट्र मधील शाळांमध्ये मराठी भाषा की हिंदी भाषा यावरून वाद सुरू असतानाच संस्कृत भाषा बंधनकारक करावी अशी मागणी होत आहे
हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत संस्कृत भाषा बंधनकारक करण्याची मागणी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी केली आहे
संस्कृत भाषा बंधनकारक करण्याची मागणी होत असल्याने नव्याने वाद उद्भवण्या8शक्यता व्यक्त होत आहे
मराठी हिंदी भाषेच्या वादात आता संस्कृत ची उडी
महाराष्ट्र मधील शाळांमध्ये मराठी भाषा की हिंदी भाषा यावरून वाद सुरू असतानाच संस्कृत भाषा बंधनकारक करावी अशी मागणी होत आहे
हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत संस्कृत भाषा बंधनकारक करण्याची मागणी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी केली आहे
संस्कृत भाषा बंधनकारक करण्याची मागणी होत असल्याने नव्याने वाद उद्भवण्या8शक्यता व्यक्त होत आहे
बुलढाणा: जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी जनतेच्या सुविधांसाठी अनेक योजना व सुविधा सुरू केल्यात महिलांसाठी आकस्मित ॲप , एफ आय आर ओन् दि स्पॉट अशा योजनांचा आता नागरिकांना थेट लाभ मिळत आहे विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून एफ आय आर ओन्ली स्पॉट या योजनेचा वृद्ध नागरिक संकटात सापडलेल्या महिलांना मोठा फायदा होत असल्याचा समोर आला आहे गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील चार ज्येष्ठ नागरिक व महिलांनी एफ आर आय ऑन दी स्पॉट योजनेचा लाभ घेत आपल्या तक्रारी घरबसल्या दाखल केले आहेत यात जळगाव जामोद पोलीस स्थानकांतर्गत 24 तासात एका महिलेला आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात यश मिळाला.
अनेकदा पोलिसांवर एफ आय आर नोंदवत नसल्याने टीका होत असते मात्र आता जे नागरिक पोलीस स्थानकात पोहोचू शकत नाही असे वृद्ध नागरिक व संकटात सापडलेल्या महिलांना त्या आहेत त्या ठिकाणावरून एफ आय आर नोंदवता येणार आहे एक फोन कॉल केल्यानंतर पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचून संबंधितांची तक्रार घेणार आहे त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे व तीही अगदी कमी वेळात.
पुण्यात ९ जानेवारीपासून गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाला होता. त्यानंतर जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात हा उद्रेक झाला होता. पुण्यात जीबीएसचे २०२ रुग्ण आढळले होते.
पाण्यामुळे जीबीएस होत असल्याचं सांगण्यात आल होतं आता मात्र कोंबड्यांमुळे होत असल्याचं पुढे आल आहे आणि NIV ने २६ प्रकारच्या रोगकारक घटकांची तपासणी केली. खडकवासला धरणातून होत होता. niv ने आधी पाण्यामुळे होत असल्याचा निष्कर्ष काढला मात्र खडकवासला धरणाच्या परिसरात कुक्कुटपालन केंद्रे असल्याने तेथील कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने तपासले. त्या केंद्रातील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळून आल्याचं समोर आलंय.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकची तीन वाहनांना धडक. दोघांचा जागीच मृत्यू तर काही प्रवासी जखमी आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक निघाला होता. तेंव्हा ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यावेळी पहिली धडक समोरच्या चारचाकीला बसली तर नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या म्हणजे पुण्याला निघालेल्या दोन वाहनांना ही ट्रकची ठोकर बसली. बोरघाटातील वाघजाई मंदिराजवळ साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर चालकाने ट्रक डोंगराच्या दिशेने घेतला अन सुदैवाने ट्रक थांबविण्यात यश आलं. त्यामुळं पुढील दुर्घटना टळली.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुलातील जलतरण तलावात ११ वर्षीय ग्रंथ मुथा या मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी कारवाई करत ठेकेदारासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नारायण सुभाष नायक, हिंगोला सीमांचल नायक, प्रथमेश मोहन कदम, अर्जुन लक्ष्मण कदम अर्जुन लक्ष्मण कदम, साहस चॅरिटेबल ट्रस्टचे ठेकेदार, आणि व्यवस्थापक वर्ग व इतर अशा सहा जणांवर बी.एन.एस. १०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा, ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संदीप देशपांडेंकडून आठवण
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...