Maharashtra Breaking News LIVE Updates : वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, धनंजय मंडे यांचं मंत्रिपद सोडल्यानंतर पहिलं ट्विट
Santosh Deshmukh Photos in CID Charge Sheet LIVE Updates: क्रूर, निर्घृण, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्याचा पुरावाच आता जणू समोर आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Photo) सीआयडी तपास करत होती. आता सीआयडीनं (CID) दाखल केलेल्या आरोपपत्रातून (Santosh Deshmukh Photos...More
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही.. या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं.. कशाप्रकारे या प्रवृत्ती देशभरात राज्यभरात वाढत चालल्या आहे.. पक्ष आणि कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून सत्ता एवढेच शिल्लक राहिलेला आहे.
हातात तलवारी घ्या आणि कापा.. बलात्कार करा काही करा पण सत्ता आमच्या हाती द्या.. एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध केला पाहिजे.
मारणारा कोणत्या जातीचा होता.. मरणारा कोणत्या जातीचा होता हा विषय महत्त्वाचा नाही.. ज्या प्रवृत्तीने आणि ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे..
वाल्मीक कराड सारख्याला प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातल्या गेलं.. महाक्रूर दादा या ठिकाणी निर्माण होतो, गुण निर्माण होते आणि त्याला राजाश्रय मिळते हे फार महत्त्वाचा आहे
धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन केला नाही.. आजारपणाच कारण देऊन दिला असं सांगितलं ही काय प्रवृत्ती आहे? किती लहान पण लोकांना दाखवत आहे तुम्ही मंत्री आमदार आहात मोठेपण घेता आलं पाहिजे.
सरकार एकीकडे प्रभू रामचंद्रच नाव घ्यायचा आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे...
- सरकार एकतर्फी वागतय अबू आझमींवर कारवाई केली.
- मात्र सोलापूरकर व कोरटकरवर कारवाई कधी करणार
- महाराजाचा अपमान सहन केला जाणार नाही
रायगड महाड ब्रेकींग
Slug - वाल्मीक कराड सह संतोष देशमुख हत्येत सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशी द्या
शिंदे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्याची मागणी
वाल्मीक कराड यांच्या पुतळ्याच महाड मध्ये दहन
रायगड - मस्साजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना फाशी झाली पाहिजे या भावनेने आज शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्यांकडून महाड शहरात निदर्शने करण्यात आली. वाल्मीक कराड यांच्या पुतळ्याच दहन करून या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
सोलापूर ब्रेकिंग
धनंजय मुंडेचा राजीनामा केवळ फार्स, त्यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाईल
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया
वरपासून खालीपर्यंत सगळेच भ्रष्टाचारी, सर्वांचेच हाताना रक्त लागलेलं आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा द्यायला हवा, सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची राज्य सरकारवर टीका
काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे?
वैद्यकीय कारणामुळे राजीनामा म्हणजे नैतिक जबाबदारी देखील हे स्वीकारायला तयार नाहीत
कोणाच्या सांगण्यावरून व्हिडीओ काढण्यात आला हे जगजाहीर आहे
तीन महिने झालेत आता याला आणि आता राजीनामा घेतायत
हा राजीनामा केवळ फार्स आहे, सहा महिन्यानंतर म्हणतील की काहीही निष्पन्न झालं नाही आणि पुन्हा मंत्रीपद दिलं जाईल
ह्यांचे नाव (धनंजय मुंडे) सहआरोपी म्हणून या प्रकारणात आलं पाहिजे
हे पहिलं प्रकरण नाही, उघडकीस आलेलं हे पहिलं प्रकरण आहे
ह्या जिल्ह्यात अशा अनेक निष्पाप लोकांच्या हत्या झाल्या त्या उघडकीस आल्या नाहीत
ज्या पद्धतीने हत्या झाली ते पाहवत नाही, फोटो पाहिल्यावर लोकांना रात्रभर झोप नाही, हे सरकार मात्र निवांत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, सर्वांनाच आरोपी केलं पाहिजे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे IB द्वारे हे फोटो आधीच पोहोचले असतील, पण तरी देखील यांनी राजीनामाच्याआग्रह केला नाही
हे सगळे एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत, तू माझं झाक मी तुझं झाकतो असं हे सगळं सुरु आहे
वरपासून सगळे भ्रष्टाचारी आहेत, सर्वांचेच हाताना रक्त लागलेलं आहे
यांचे आमदार, खासदार सगळेच भ्रष्टाचार आहेत, गेंड्याचे कातडीची लोकं आहेत
महाराष्ट्रच्या जनतेचा अंत बघण्याचा कामं सुरु आहे
सरकार म्हणून सत्तेत राहण्याची तुमची लायकी नाही
Breaking news
*शिवसेना शिंदें गटाच्या वतीने नाशिकमधे वाल्मीक कराडच्या विरोधात आंदोलन
वाल्मिक कराड ला फाशी दिली जावी या मागणीसाठी आंदोलन
धनंजय मुडे यांच्या राजीनामा नंतर शिंदें गट आक्रमक
वाल्मिक कराडचे कट आउट लावून प्रतिकात्मक फाशी देण्यात आली
Breaking news
शिवसेना शिंदें गटाच्या वतीने आंदोलन सुरू होतेय
वाल्मिक कराड ला फाशी दिली जावी या मागणीसाठी आंदोलन सुरू होत आहे
धनंजय मुडे यांच्या राजीनामा नंतर शिंदें गट आक्रमक
धनंजय मुंडे यांचा राजीनामे बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे परिपत्रक जारी करण्यात आल आहे. पक्षाची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रपणे सांगू इच्छितो की कोणतेही गुन्ह्याला गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमचे नेत्यांची कधीही समर्थन असणार नाही आजच्या घटनेतून हा संदेश राज्याला गेला आहे धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासा समोर आलेले नाही पात्रण्याची त्याच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राज्यांमध्ये देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातील त्यांनी तसेच थांब भूमिका घेतली होती या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे न्यायव्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
पंकजा मुंडे
"ये.....मी म्हणल बोलणार नाही, तुमचा असवस्थापणा कमी करा.."
यमी पूर्ण मांडलाय त्यावरून मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही... मी पूर्ण निर्भीडपणे मांडल आहे...
वाईट भयानक भयानक आहे, निर्दयी यावर 100 प्रश्न विचारणे ही निर्दयी आहे..
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फासावर लटकवा या मागणी करिता शिवसेनेचे आंदोलन
टेंभी नाका येथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमत आंदोलनाला सुरुवात
महायुती सरकार मधील शिवसैनिक शिंदे गट आक्रमक
शिवसेना खासदार नरेश म्हस्के ,ठाणे विधान सभा क्षेत्र शहर प्रमुख हेमंत पवार,ठाणे जिल्हा महिला संघटना अध्यक्ष मीनाक्षी शिंदे सह इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी ....
बीड बंदला कडकडीत प्रतिसाद.. व्यापाऱ्यांनी उस्फुर्तपणे दुकाने बंद ठेवून घेतला सहभाग..
बीड बंदचे ड्रोन व्हिडिओ..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपत्रातून समोर आलेल्या फोटो नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बीड जिल्हा बंदला 100% कडकडीत प्रतिसाद मिळाला.. बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंद साठी आवाहन केले.
बीड जिल्हा बंद शांततेत; केज येथे बंदला हिंसक वळण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून घटनेचा निषेध
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पंकजा मुंडे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मी त्याचाही स्वागत करते, हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, राजीनामा यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरे जावं लागलं नसतं
हा राजीनामा फार आधीच झाला असता तर त्याला या सगळ्या वेदनांपासून गरिमामय मार्ग मिळाला असता, त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय
मी त्यांची लहान बहीण आहे, आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आईला बहिणीला आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुखातून जावं लागेल, पण आपण खुर्चीवर बसून विचार करतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकासारखा विचार केला पाहिजे, त्या परिवाराच्या जीवाच्या वेदनापुढे हे काही मोठे नाही, त्यांनी जो घेतलाय तो योग्य निर्णय आहे, देर आये दुरुस्त आहे
बीड जिल्हा बंद शांततेत; केज येथे बंदला हिंसक वळण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून घटनेचा निषेध
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सगळ्यांचा भावना काल पासून तीव्र आहेत. अबू आझमी यांनी या आधी देखील शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलले आहेत. अबू आझमी जाणीवपूर्वक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा अवमान करत असतात.
संभाजी महाराज यांच शौर्य आणि औरंग्याच कौर्य आपण पहिला आहे. उद्या आम्ही छावा सिनेमा ठेवला आहे. तुम्ही सुद्धा विरोधक सिनेमा बघायला या या राजाच अवमान करण सहन होणार नाही. अमानवी कृत्य त्याने केलं. या औरंग्याने कशी विश्वशराच मंदिर देखील तोडल
संभाजी महाराज भेटत नव्हते त्यावेळी त्याने अनन्वित अत्याचार केला. सगळ्यावर अत्याचार केला. आपल्या सर्वांना हे माहिती आहे. अशा व्यक्तीला चांगला प्रशासक म्हणणं हे सहन होणार नाही. ते बलिदान करून देखील संभाजीराजे जिंकले
महा राक्षशाला बाळासाहेब ठाकरे यांनी सोडले नव्हते. त्याच्यावर टीका सतत करत होते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. संभाजीमहाराज ज्वलंत अंगार होता.
हे राज्य शिवाजी महाराज यांच्या आदर्शवर आपण चालत आहोत
धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला ही आनंदाची गोष्ट आहे.
मी याआधीच मागणी केलेली होती.
पक्षाची बदनामी झाली.
कारवाई करायला का उशीर केला याच उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील.
मात्र आधीच कारवाई केली पाहिजे होती.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव होता : एकनाथ खडसे
फोटो बाहेर आल्यानंतर ही किती अमानुष हत्या करण्यात आली.
मात्र नैतिकतेच्या मुद्यावर मुंडेंनी आधीच राजीनामा दयायला हवा होता.
करूणा मुंडे -
हा राजीनामा नाही ही हाकालपट्टीय
रस्सी जल गई मगर बल नही गया
वाल्मिक कराड हा त्यांचा साथीदार होता हे जगजाहीरय
त्यामुळे प्रकरण थंड झालं की, संजय राठोडांप्रमाणे आपल्यालाही परत घेतील अशी त्यांना आशा असेल
पण ज्या पद्धतीनं निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या झाली ती आता राज्यासमोरय
संतोष देशमुख प्रकरणात आता धनंजय मुंडे यांचा सहभाग कसा होता?, याचा तपास व्हायला हवा
सातपुडा शासकीय बंगल्यावर जर खंडणीसाठीच्या बैठका झाल्या असतील तर जे सत्य आहे ते समोर आलंच पाहिजे
केज शहरांमध्ये टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला
यावेळी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली
तेज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बंदचा आवाहन केल्यानंतर तरुणांनी रस्त्यावर टायर जाळत धनंजय मुंडे यांचा निषेध नोंदवला
ब्रेक -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
शिंदे गट शिवसेनेच्यावतीने पुण्यात निषेध आंदोलन
पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलनाचे आयोजन..
मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनासाठी उपस्थित आहे..
वाल्मीक कराडला फाशी झालीच पाहिजेल अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे अशा मजकूरच बॅनर देखील ते घेऊन आले आहेत..
धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामा पेक्षा शपथचं नाही व्हायला पाहिजे होती. तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी आधी घ्यायला हवा होता, धनंजयनं पण आधी द्यायला हवा होता. सन्मानाचा मार्ग मिळाला असता, असं पंकजा मंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात मराठा समाज आक्रमक
धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा
पुण्यात मराठा समाजाची मागणी
वाल्मीक कराडला फाशी द्या मराठा आंदोलनकर्त्यांकडून पुण्यात घोषणाबाजी
धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज देणार निवेदन
पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात मराठा समाज आक्रमक
धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा
पुण्यात मराठा समाजाची मागणी
वाल्मीक कराडला फाशी द्या मराठा आंदोलनकर्त्यांकडून पुण्यात घोषणाबाजी
धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज देणार निवेदन
पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी
आनंदाची गोष्ट एवढीच आहे, आताचं शासन आहे, त्रिमूर्ती असलेले सरकार आहे, त्यांची बुद्धी चळणार नाही याची खात्री आहे, सर्वजण देशहित बुद्धीने काम करत आहेत
सध्या मराठे सुध्दा संकुचित वागत आहेत, आरक्षण मागत आहेत, मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, देश चालवायाचा आहे , सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी ज्या समाजाची आहे तो मराठा समाज आहे. मराठ्यांना आपण कोण आहे हे कळत नाही हे दुर्दैव आहे : संभाजी भिडे
सध्या मराठे सुध्दा संकुचित वागत आहेत, आरक्षण मागत आहेत, मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, देश चालवायाचा आहे , सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी ज्या समाजाची आहे तो मराठा समाज आहे. मराठ्यांना आपण कोण आहे हे कळत नाही हे दुर्दैव आहे : संभाजी भिडे
सुप्रिया सुळे
- नैतिकता की वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला, हे आधी स्पष्ट करा. ही माणसं नाहीत, हैवान आहेत. फोटो पाहून राज्य हळहळतोय. बीड हे सुसंस्कृत शहर आहे, तिथं हे हैवान आहेत.
- अजित पवार आणि छगन भुजबळ यांना हा नैतिकतेने निर्णय घ्यावा, असं वाटलं असेल. मी विरोधात आहे, म्हणून विरोध करणार नाही. मी त्याचा स्वागत करेन. मी या दोन्ही नेत्यांचा आदर करते, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला. ही काय चेष्टा लावली आहे का? याचं उत्तर द्या.
- सर्व नेत्यांनी जे आरोप केलेत याची पारदर्शक तपासणी व्हायला हवी.
- संतोष देशमुखांच्या हत्येत ज्या कोणाचा हात असेल त्या प्रत्येकाला चौकात फाशी द्यायला हवी.
दिल्लीत जाऊन मी आणि बजरंग सोनवणे लवकरचं अमित शाह यांना भेटणार आहे. आत्तापर्यंत जे घडलं ते शाह यांच्या कानावर घालणार आहे.
सेबीच्या माजी अध्यक्ष माधबी पुरी-बूच यांना हायकोर्टाचा दिलासा
मुंबई सत्र न्यायालयानं गुन्हा नोंदवण्याच्या दिलेल्या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती
भांडवल बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत
सेबीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन रामामूर्ती, तत्कालीन अध्यक्ष व जनहित संचालक प्रमोद अग्रवाल तसेच सेबीचे तीन पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया, अनंत नारायण जी आणि कमलेश चंद्र वार्ष्णेय यांचा समावेश
या सर्वांविरोधातील कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती
अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्यातील परकीय निधीत बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप अमेरिकास्थित हिंडनबर्गने केला होता
त्यानंतर, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असलेल्या माधवी बुच या वादाच्या भोव-यात
सुप्रिया सुळे ऑन धनंजय मुंडे राजीनामा
- धनंजय मुंडेंनी ट्विट केलंय. दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं. पण धनंजय मुंडेंच्या ट्विट मध्ये नैतिकतेमधील न चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतो
- हे खूप भयानक आहे, जी चार्जशीट बाहेर आली. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? 84 दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिले ते वैद्यकीय कारणाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं. अहो राज्याला किती फसवणार? सगळा राज्य हताश झालीये.
- सुरेश धस म्हणतात ते सत्य आहे. धनंजय मुंडे आणि नैतिकता याचा दुरान्वये संबंध येत नाही. ते आज मुंडेंच्या ट्विट वरून स्पष्ट होतो.
एकनाथ शिंदे
- आबू आझमी हा देशद्रोही आहे
- म्हणून या देशद्राहीला सभागृहात बसायचा अधिकार नाही
- ४० दिवस हाल केले
- रईस शेख तुम्ही छावा बघा
संभाजी भिडे
घरपट्टी न भरणाऱ्याना देखील शिक्षा व्हावी
राजकारन्याच्या हाती देश देऊन देशाची वाट लागली
अमली पदार्थवर तात्काळ बंदी घालायला हवी
देशातील दारू बंद झाली पाहिजे
छावा चित्रपट आला पण फार उशीर झाला,
चित्रपटचा परिणाम हा तात्काळ असतो,
अबू आझमीच्या वक्तव्यावर संभाजी भिडेची प्रतिक्रिया
हिंदू समाजाला राग येत नाही, म्हणून हे बोलतात
अबू आझमी देशाचे शत्रू आहेत
नितेश राणे
अबू आझमी सारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे
एवढं प्रेम औरंग्याबद्दल आहे तर त्यांना त्याच्या बाजूला झोपला पाहिजे
फक्त निलंबनाची कारवाई करणार का ?
धनंजय मुंडेंनी ट्विट केलंय. दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं. पण धनंजय मुंडेंच्या ट्विट मध्ये नैतिकतेमधील न चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचं म्हटलं जातंय अन दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलंय. यातून मोठा विरोधाभास दिसतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संभाजी भिडे प्रेस मुद्दे
घरपट्टी बाबतच्या विषयावर बैठका व्हायला हव्यात
72 वॉर्डामध्ये जाणत्या लोकांच्या, माजी नगरसेवकाच्या सभा व्हायला हव्यात
ज्यांनी घरपट्टी वाढवली ते काही शहराचे शत्रू नाहीत, शहराच्या विकासासाठीच ही वाढ केली असावी
शेरीनाल्याचे भुत महापालिकेच्या कित्येक वर्षे मानगुटीवर बसलेय
राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर संभाजी भिडेची आक्रमक भूमिका
बलात्कार हा सत्ताधारी आणि विरोधकानी ही नकोय, बलात्कार विषयावर विधानसभेचा वेळ वाया घालवू नये, बलात्काऱ्याला जिथे घावेल तिथं ठार मारा
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे
मुंबईतील माघी गणेशोत्सवाची पुन्हा चर्चा
कांदिवली चा श्री या गणेश मंडळाकडून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र.
पत्रात मूर्तीच्या विसर्जनाला परवानगी द्यावी ही विनंती
धनुकरवाडी गाव तलाव किंवा कांदिवली पश्चिमेकडील बंदर पाखाडी गाव तलाव येथे "कांदिवली चा श्री" - माघी गणेशोत्सव 2025 या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास परवानगी देण्याची तातडीची विनंती.
माघी गणेशोत्सव च्या वेळी या मंडळाकडून गणेश मूर्ती चे विसर्जन करण्यात आले नव्हते
आता या मंडळाकडून पत्र लिहून विसर्जनाला परवानगी द्यावी अशी मागणी
वैद्यकीय कारणांसाठी राजीनामा दिल्याबाबत प्रतिक्रिया
अंजली दमानिया राजीनामा वाचून दाखवला
संभाजी भिडे प्रेस मुद्दे
सांगली महापालिका क्षेत्रातील घरपट्टीचा विषयात संभाजी भिडे यांची उडी
घरपट्टी का वाढली हे आधी स्पष्ट करायला हवे
केवळ घरपट्टी बद्दल ही अस्वस्थता आहे का?
आज महाराष्ट्र मध्ये प्रचंड अवस्थता आहे
घरपट्टी सारखे अनेक महाराष्ट्र मध्ये प्रश्न आहेत
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
अबू आजमी चा पुतळा दहन करण्याचा केला प्रयत्न
पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट..
धनजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द
राजीनामा देऊन मुंडे चे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी मुंडेंच्या बंगल्यावर परतले
धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे.
मागच्या अधिवेशनात जो घटनाक्रम आमदार सुरेश धसणे सांगितला तो जशास तसा देशमुख हत्या प्रकरणातले फोटो बघून घडला आहे हे लक्षात येतं याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं आधीच माहीत होतं मग अडीच तीन महिन्यांपासून मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल असं वाक्य ते का उच्चारत होते अडीच तीन महिने देवेंद्र फडणवीस यांनी कोणता राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात डोळफेक करण्याचा प्रयत्न केला..
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा, असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
अबू आझमी यांनी केलेल्या वक्त्याचे पडसाद ठाण्यात पाहायला मिळत आहे
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून अबू आजमीच्या विरोधात निषेध आंदोलन
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन
सकल मराठा समन्वय रमेश आंब्रे आणि मराठा समाजाचे मंगेश आवळे सह समन्वयक आंदोलनात सहभागी
अबू आझमी सह धनंजय मुंडे , राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांचा देखील निषेध....
अमर रहे अमर रहे संतोष देशमुख अमर रहे...
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे..
धनंजय मुंडे यांच्या राजीनामा द्या अशी घोषणाबाजी..
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. त्याचे फोटो समोर आले आहे आहेत. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. परंतु आम्ही मागणी करत आहे की फक्त राजीनामा नको अजित दादांनी या धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करावी, असं सचिन खरात म्हणाले.
बीड मसाजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुण पणे हत्या करण्यात आली आहे या हत्यानंतर या हत्तेचे फोटो समोर आले आहे हे समोर आल्यानंतर सरकारने माननीय मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, परंतु आम्ही मागणी करत आहे की फक्त राजीनामा नको अजित दादांनी या धनंजय मुंडेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करावी आणि धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत त्यामुळे या प्रकरणांमध्ये काय काय झालं हे सगळं बाहेर येण्यासाठी धनंजय मुंडे यांना तात्काळ आरोपी करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी सचिन खरात गट पक्ष करत आहे.
सचिन खरात राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)
महेश लांडगे
- ही औरंगजेबाची औलाद आहे
- याला ठेचल पाहिजे
- याला सभागृहात यायला दिल नाही पाहिजे
अतुल भातकळकर
- ज्या औरंगजेबाने हिंदू मंदीर उद्ध्वस्त केली
- जीझाया कर बसवला होता त्या औरंगजेबाच कौतुक अबू आझमी करत आहे.
अबुल आझमी यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे
गुलाबराव पाटील
- याआधी एमएआएम चे आमदार यांनी वंदे मातरम् म्हाणायला विरोध केला
- आता औरंगजेब याची पुष्टी करत आहेत
- यावर कारवाई झाली पाहिजे
सुधीर मुनगंटीवार
- हरामखोर औरंगजेब याच कौतुक करतात
- अध्यक्ष महाराज संविधानिक तुम्ही दांडपट्टा काढा आणि याला निलंबीत करा
सत्ताधारी पक्षाचे आमदार वेलमधये उतरुन आंदोलन
आदीत्य ठाकरे
- माध्यमातून आम्हाला कळालं धनंजय मुंडेंनी राजिनामा दिला आहे
- मात्र हे सरकारचं बरखस्त करायला हवं
- राज्यात महिला मुली यांचयावरील अत्याचार वाढत आहे
- संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आम्ही नागपूरात रादिनाम्याची मागणी केली
- आम्ही तर करतच होतो मात्र भाजपचे नमिता मुंदडा व धस यांनीही केले
- मात्र मुख्यमंत्र्यांचे हात बांधले गेले होते
- काल जे भयानक फोटो आले डोळ्यात पाणी होत
- कुटुंबियांची अवस्था काय झाली असेल ते पाहून आम्हीही स्वत: हादरून गेलो
- ते सरपंच भाजपचाही होता
- काही चिरीमिरी लोकं म्हणतात आम्ही फंड नाही देणार
- फक्त राजिनाम्याची कारवाई नको तर चार्जशिटमध्येही नाव हवं
- मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करायला हवी होती
- बीडमधील परिस्थिती पाहून सरकार बरखास्त व्हायला हवं
- या आरोपींना भरचौकात फाशी द्यायला हवी
बीड ब्रेक
बाजारपेठ बंद करण्यासाठी बीड शहरातील प्रमुख मार्गावर मोटरसायकल रॅली
संतप्त कार्यकर्त्याकडून प्रचंड घोषणाबाजी
बीड शहरातील सुभाष रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मोंढा परिसरात रॅली पोहोचली
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
आदित्य ठाकरे
परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडला आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही बसमध्ये एखाद्या रेप होतो आणि मंत्री सांगतात तर आम्ही अवेअरनेस आणि वाढवायचा प्रयत्न करतो तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबर पासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं कोण झालं ते अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळेच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूर मध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील दस जी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनामाची मागणी करत होते.
भाषण झाली प्रत्येक बाजूनी भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही ते संतोष देशमुख वर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधी असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक त्याच्या वर्णन केलं जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केले होते पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कलेषण धर्मामध्ये बांधले होते त्यामुळे बांधले गेले होते आम्हाला माहित नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेलास मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर कालचे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही
महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील विजवल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचे हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत माझही मन हालवून गेलेला आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचे वडील असेल सगळ्यात महत्त्वाचे भाजपचे पण कार्यकर्ते होतच नव्हते आज आपण काही लोकांना पाहतो सांगतात धमक्या दिवसात की आम्ही फंड नाही देणार सरपंच ना असं करू तसं करू सरपंच न्याय द्या पहिला सरपंचाला न्याय नाही दिला तर आपण राज्य म्हणून चाललो तरी कुठे भाजपचे नव्हती महाराष्ट्राचा थांबणार नाही पण हा महाराष्ट्र देशात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्राच्या राजीनामा नाही त्याच्यावर कारवाईत झालीच पाहिजे
सुधारित 400 आलीच पाहिजे कारण काल अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अजित दादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचं राजीनामा द्यायचं की नाही द्यायचं करतो मुख्यमंत्र्यांना बोलून गेला पाहिजे होती पण आता इथे थांबा थांबून चालणार नाही तर आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून की सरकारच बरखास्त झालं पाहिजे याचा महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही याची परिस्थिती
आज राज्य सरकारनं राज्यावर मोठे उपकार केलेत
यांना खरंतर उचलून फेकायला हवं होतं
काल समोर आलेले फोटो, त्यात काय आहे हे सा-या राज्याला माहिती होतं
तरी तीन महिने लागतात?, कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वांना माहिती होती
विरोधी पक्षानं काय केलं?, यांना केवळ राजकारण करायचंय असं अंजली दमानिया म्हणाल्या.
अन फडणवीस बीड घटना
* फडणवीस खोटं बोलत आहेत त्याबाबतीत त्यांना त्यांना चुकीचा ब्रीफिंग झालेल्या नाही हे सर्व फोटो हे सर्व व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले आहेत अजित पवार यांनी पाहिले राजाच्या पोलीस महासंचालकांनी पाहिले तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणले देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत असतील तेव्हा असं काही घडलं नाही पाहिलं नाही तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत
* हे फोटो छायाचित्र व्हिडिओ आमच्यापर्यंत आले आरोप पत्र मध्ये देखील लावले आहेत तर राजाचे गृहमंत्री हे कसं काही झडकू शकतात
* धडधडीत पुरावे गृहमंत्री यांना माहित नसेल तर ते गृहमंत्री पदावर त्यांची मानसिकता नाही व्यवस्थित काम करण्याची
ऑन धनंजय मुंडे आमदारकी राजीनामा
* नैतिकता या सरकारच्या खास करून भारतीय जनता पक्षाच्या शिंदे गटाच्या आसपासही फिरत नाही घाबरते नैतिकता यांच्या सरकारच्या आसपासला घाबरतोय हे माझं वस्त्रहरण करतील माझाच बलात्कार करतील माझं स्वारगेट करतील ऐसे नैतिक त्याला भीती वाटत आहे
ऑन अबू आजमी
* अबू आझमीला इतका महत्त्व का देता अबू आजमी इतिहास संशोधक का इतिहास लेखक आहेत का
* छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज काय हे समजून घेण्यासाठी अबू आजमी याची गरज नाही आम्ही सक्षम आहोत
* कायद्यात जर तरतूद आहे तर सरकार थांबली कशाला सरकारने थांबू नये
* मला असं वाटत नाही ते आमचे सदस्य आहेत ते महाविकास आघाडीमध्ये आहेत असं मला दिसत नाहीत
आमदारांच्या मुंडे सह आरोपी
* सह आरोपी कशाला आरोपी का नाही सह आरोपी हा प्रकार असतो का सह आरोपी म्हणजे आरोपी
* हे सर्व बीडमध्ये घडला आहे आणि घडवला गेला आहे गेल्या काही वर्षात बीडचे पालकमंत्री असलेले मुंडे यांच्याकडूनच घडलेला आहे त्यांच्या पाठिंबा शिवाय यांच्या राजकीय आश्रयाशिवाय अशा प्रकारचा मिर्जापुर होऊ शकत नाही
ऑन तानाजी सावंत
* त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. फिट केस आहे राजीनामाची आमदारकीचा म्हणत आहे त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे जन्मठेप होऊ शकते इतका मोठा भ्रष्टाचार आणि लोक केली आहे
* तानाजी सावंत यांच्यावर जर गुन्हा दाखल केला आरोग्य खात्या घोटाळा संदर्भात 70 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हे तीन हजार नऊशे दहा कोटी जातं दिला जाता मग ॲम्बुलन्स असेल स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट इतर बरेच काम आहेत
* तिजोरीची लूट असते तर अशा माणसांना विधानसभेत सुद्धा बसण्याचा अधिकार नाही त्यांच्यावर सरकारने ताबडतोब खटला दाखल केला पाहिजे तानाजी सावंत वर
* तुम्ही त्यांना बंगल्याच्या दारातून परत पाठवलं हे ठीक आहे परंतु त्यांना विधानसभेच्या दारातून परत पाठवले पाहिजे
* त्या काळात सुद्धा भ्रष्टाचार झाला तुम्ही जर कालचा सामना वाचला असेल त्या संदर्भात आमचा अग्रलेख आहे
* तानाजी सावंत आणि त्याच्या आधीच्या आरोग्य मंत्री त्याचा पैशाचा बहाल करत होते हे तुम्हाला कळेल
संजय राऊत
ऑन धनंजय मुंडे राजीनामा
* राजीनामा जेव्हा ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे किंवा महाराष्ट्राचा संताप आहे आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिले असतील संतोष देशमुख यांना तिथे क्रूरपणे मारण्यात आलं
* मृत्यू नंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लघवी करण्याचा किती परा कोटीचा क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत
* धनंजय मुंडे हे काही महात्मा नाही हे मिस्टर फडणवीस यांना देखील माहिती आहे अजय दादा यांना देखील माहिती आहे
* त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथ वर कशाप्रकारे मतदारांना धमक्या दहशत या माध्यमातून मतदार करू दिले नाही हे निवडणूक आयोग आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला आणि अमित शहा यांनी देखील पाहिलं त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे होती तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते
* आज पोलिसांनी जे पुरावे जे व्हिडिओ जे फोटो समोर आणले ते सर्व चित्र महाराष्ट्रात किती क्रूर झालेले आहे
* एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर आहे ते दाखवता औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि आणि त्यांचा मृत्यू दाखवला त्यांच्या हुतात्मे आम्ही पाहिलं तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखांच्या बाबतीत यात संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता नागरिक क्रूरपणे संतोष देशमुख चा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यूचा हत्याचा खेळ राजकारणांनी केला
* देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री त्यांनी कोणाला 24 तासात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे
* ते म्हणतात कोर्ट ठरवेल कोर्ट नंतर ठरवेल आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोक पने सांगत आले असते
* आज लोकांचा दबाव आहे प्रेशर आहे तुमची मान शरमेने खाली गेली आहे काल व्हिडिओ आणि फोटो पाहून त्यानंतर तुम्हाला उपरथी झाली असेल तर आधी राजीनामा घेऊ द्या मग आम्ही बोलतो
* नक्कीच जनता रस्त्यावर उतरेल अजूनही जनतेने संयम पाळलेले आहे
* या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत हे आता लक्षात आलं या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची बुज राखत नाही आपल्या लोकांच्या बाबतीत काही लोक आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याला न्याय म्हणत नाही
* देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी मंत्र्यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि कायद्याचा गैरवापर कोणी करू नये या राज्यात राजकीय दृष्ट्या हे सुद्धा पाहिला हवं
* यापुढे वाचवले जाईल वाल्मिकी कराडला हे वाचवले जाईल वाल्मिकी करायला धनंजय मुंडे वाचतील आणि धनंजय मुंडे ला त्यांचे आका वाचवतील
* सुरेश धस थंड का पडले कोणी गळा दाबला कोणीतरी मानेवर बसलेले आहे
धनंजय मुंडे यांना तूर्त सहआरोपी केले जाणार नाही
खात्रीलायक सूत्रांची ‘माझा’ला माहिती
चार्जशीटमध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कार्यवाही नाही
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंबाबतीत होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे असेल लक्ष
जितेंद्र आव्हाड
- घटनाक्रम बघा नागपूर अधिवेशनापूर्वी ही हत्या झाली
- त्याचं वर्णन मी अधिवेशनात सांगितली
- सरकारकडे इंतभूत माहिती असताना राजिनामा का नाही घेतला
- सर्व फोटो सर्व माहिती होते
- म्हणूनमी दगड आणला, कारण सरकारला पाझर फुटुत नव्हता
- ज्या जातीचा धनजय मुडे आहे त्याच जातीचा मी आहे
- अशी क्रूरता ज्यात आहे त्याला माणूस म्हणूस कसं काय म्हणू शकतो
- हे सर्व झालं जी अवादा कंपनी खंडणी वसूल तसेच वाल्मिक आणि धनंजय मुडे यांचे संबघ
- यातून आलेा माझं यातूनहे झालं
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून गेलं आहे. वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडेंचं पाठबड असल्याची चर्चा होत असताना आज अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे.
कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन आणि कोकाटे पायऱ्यांवरुन जाताना विरोधकांकडून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे.
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंकजा मुंडे -
मी विमानातून आताच उतरले आहे, मला याबद्दल अजून काही माहिती नाही राज्यपाल महोदयांसोबत मी आहे,मी कार्यक्रम झाल्यावर माहिती घेऊन माध्यमांशी बोलते
अनिल पाटील tt
या सगळ्या बाबत आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार निर्णय घेतील
तुमच्याकडून कळते की धनंजय मुंडे आणि राजीनामा दिला माझ्याकडे अशी माहिती नाही
आमची आधी सुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट होते आणि अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं जो कोणी याच्या दोषी असेल त्याला शिक्षा व्हायला हवी
मंत्री पदाची जबाबदारी घ्यायची की नाही तो मंत्र पदाची जबाबदारी द्यायची की नाही याचा सगळा निर्णय हा पक्षाचे प्रमुख आमचे पक्षश्रेष्ठी घेतील
खा. नरेश म्हस्के x पोस्ट
मस्साजोग चे #सरपंच #संतोषदेशमुख यांची निर्घृण #हत्या केल्याच्या प्रकरणात #वाल्मिककराड या क्रूरकर्माला आता फासावरच लटकवा.
एकेकाळी पाणक्या म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडने आणि त्याच्या साथीदारांनी #बीडमध्ये गुंडगिरी चा उच्चांक गाठला आणि आपल्या दुष्कृत्यांमुळे हा माणूस आज सगळ्यांना डोईजड झाला आहे.
सामान्य लोकांबरोबरच तिकडच्या ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक यांनाही त्याने देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असुरी कृत्य त्याने केले आहे.
महाराष्ट्र सरकारने अशा वर्तमानकालीन क्रूरकर्मा #औरंग्याला आणि त्याच्या साथीदारांना, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून #फासावरच लटकवलं पाहिजे अशी आमची आग्रहाची #मागणी आहे.
सामान्य माणसासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे. या प्रकरणी आज शिवसेनेतर्फे आम्ही आंदोलन उभारणार असून आमचा निषेध सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत.
दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!
मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीडच्या मस्साजोगमधील (Beed Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले.
सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी येथील धक्कादायक प्रकार समोर
सांगोला तालुक्यातील हाबीसेवाडी येथील चित्रा हनुमंत शिंदे या मातेने आपल्या दोन चिमूरड्यांसह रात्री उशिरा एका विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगोला तालुक्यातील हाबीसेवाडी येथे राहणाऱ्या चित्रा हनुमान शिंदे या काल रात्री बारापासून बेपत्ता होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षाचा मुलगा स्वराज आणि एक वर्षाची मुलगी हिंदवी यांनाही ही माता सोबत घेऊन बाहेर पडली होती. कुटुंबाला याची माहिती मिळताच गावकऱ्यांच्या मदतीने तिचा शोध सुरू करण्यात आला होता. आज पहाटे जवळच असणाऱ्या एका विहिरीत या तिघांचेही मृतदेह पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे तीनही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून सांगोला येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम साठी हलविले आहेत. दरम्यान चित्रा शिंदे यांनी कोणत्या कारणामुळे आपल्या चिमूरड्यांसह आत्महत्या केली याचे कारण अद्याप प समोर आलेले नसले तरी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केलेला आहे.
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावाजवळ असलेल्या हबिसेवाडी इथं एका महिलेने दोन लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. चित्रा हनुमंत शिंदे (वय २८), मुलगा स्वराज शिंदे (वय ४ वर्ष) आणि १ महिन्याची मुलगी हिंदवी शिंदे अशी मृतांची नावं. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास ही आत्महत्येची घटना घडल्याची माहिती आहे. आज मंगळवारी सकाळी सहा वाजता हे तिनही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ही आत्महत्या कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहेत. सांगोला पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील छायाचित्र व्हायरस झाल्यानंतर बीड जिल्हा बंदची हाक
बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस बंदोबस्त वाढवला
दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त
बीड जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी वाढवला पोलीस बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अलर्ट मोडवर
कैलास पाटील शिवसेना आमदार (पोडिअम)
- राजिनाम्याची शक्यता असली तर गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना याची पूर्व कल्पन असेल
- आधी म्हणाले असं काही झालं नाही, मग आता फोटो समोरआल्यावर समोर आलचं
- अजून कशाची ाट पहात आहात
- धाराशिवमधून या आरोपींना काही मदत झाली होती त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी
- फाशीच्या शिक्षे शिवाय देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही
- राजिनामा झाला तर अशा घटनांना आळा बसेल
माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
योग्य त्या लोकांवर कारवाई होईल
आधीपासूनच मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील
सतेच पाटील
- ही सगळी माहिती गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांना माहित असावी अशी आमची धारणा आहे
- राज्यासाठी हा विषय महत्वाचा आहे
- ते फोटो पाहून तमाम महाराष्ट्र हळहळला
- कारवाई कधी होणार हेपाहणं महत्वाच आहे ती होईल अशी अपेक्षा आहे
- अजित पवार यांनी ज्यावेळी म्हटलं मी राजिनामा देईन
- गृहखात्याने माहिती मंत्र्यांना दिली नव्हती का ?
- छत्रपती महाराजावर टिका करत असेल आणि त्यांना अभय मिळत असेल त्यालाकोणतेही शासन होत नसेल. तर त्याला अटक व्हावी ही आमची मागणी आहे
योगेश कदम, गृहराज्यमंत्री
त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे
ही भूमिका आज ही आमची कायम आहे
दोषींवर कारवाई होईल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात वरीष्ठ निर्णय घेतील
Satara Pandharpur Accident: सातारा पंढरपूर रोडवर आज सकाळी शाळेला निघालेल्या बहीण भावाला सिमेंट बल्करने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत लहान भावाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या बहिणीला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे.
सध्या पंढरपूर परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून यामुळे अनेक रस्त्यांची अर्धवट कामे अपघाताला निमंत्रण देत असतात. आज सकाळी सात वाजता सातारा पंढरपूर रोडवर जैनवाडी येथील श्रीमंतराव काळे विद्यालय या शाळेकडे निघालेले राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे रस्त्याच्या कडेने पायी चालत येत असताना पाठीमागून येणाऱ्या बल्कर ने दोघांनाही उडवले . यात सातवीत शिकणारा चैतन्य या भावाचा जागीच मृत्यू झाला. तर नववीत शिकणाऱ्या राधिका ही बहीण गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे.
संताप जनक बाब म्हणजे या बहीण भावांना धडक देणारा बल्कर तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्याला वाखरी जवळ अडवले आणि चालकासह बल्कर ताब्यात घेतला आहे. दरम्यान या घटनेमुळे धनाजी देठे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेफान वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे शाळकरी मुले ही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. शाळेजवळ आता या मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी ही जोर धरत आहे.
आरोपी वकिलाला भंडारा पोलिसांनी केली अटक
आरोपी वकील भंडारा जिल्हा बार असोसिएशनचा उपाध्यक्ष
Bhandara : भंडाऱ्यात एका वकिलानं पोलीस अधिकाऱ्याच्या अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल रात्री भंडाऱ्यात घडली. एडवोकेट विजय रहिपाडे (४८) असं आरोपी वकिलाचं नाव असून त्याला भंडारा पोलिसांनी मध्यरात्रीचं अटक केली आहे. भंडारा शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीत ही घटना घडली. आरोपी वकील याची मुलगी आणि पीडिता या दोघी मैत्रिणी आहेत. सायंकाळच्या सुमारास पीडिता ही वकील रेहपाडे यांच्या मुलीकडं गेली असता त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधीसाधून वकिलानं पीडितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. रात्री उशिरा या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात वकील रेहपाडे यांच्या विरोधात पोक्सो आणि भारतीय दंड विधान कलम ६४, ६५ (२), ७५ अन्वय गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पीडिता ही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची मुलगी असून त्यांची विधानसभा निवडणुकी दरम्यान मुंबईत बदली झाल्यानं त्यांचं कुटुंब हे सध्या भंडाऱ्यात राहतंय. आरोपी ऍड रेहपाडे हे भंडारा जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.
(घटना सिताराम सिटी नामक उच्चभ्रू वसाहतीत घडकी आहे. या वसाहतीत सर्व मोठे अधिकारी ज्यात पोलीस, महसूल आणि अन्य विभागाचे अधिकारी राहतात)
टीप : यात भंडारा पोलीस ठाण्याचे फाईल फुटेज असून ते पाठवीत आहे.
करूणा मुंडे -
आज महाराष्ट्राला न्याय मिळेल
Imp.
आरोपींनी संतोष देशमुखांच्या मृतदेहावर नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासनावर लघवी केलीय
कुठे चाललाय महाराष्ट्र?
यांना काय शिक्षा करायची?
अजित पवार अजुनही गप्प का?, आज महाराष्ट्र माझ्या पाठीशीय
आरोपपत्रातून यांचं एक प्रकरण बाहेर आलंय, अशी कितीतरी प्रकरणं आहेत
अजितदादा सुरूवातीपासून धनंजय मुंडेला पाठिशी घालत आलेत
या प्रकरणातून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झालीय
मी 27 वर्ष यांच्या घरात राहिलीय, मंत्री कसा वागतो?, हे मी जवळून पाहिलंय
पुणे पंढरपूर रोडवर धोंडेवाडी पाटी जवळ दोन शाळकरी मुलांना ट्रकने उडवले .. पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा जागेवरच मृत्यू तर गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवले .. पोलिसांनी ट्रक चालकाला घेतली
या अपघातात देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राधिका धनाजी देठे व चैतन्य धनाजी देठे हे छोटे भाई बहीण भाऊ सकाळी शाळेला निघाले होते. यावेळी सिमेंट बलकर चा ट्रकने मागून येऊन या बहिण भावांना चरडले असून यात चैतन्य हा पाचवीत शिकणारा मुलगा जागीच मृत झाला आहे तर त्याची सहावी शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे.
सातारा - खा.उदयनराजे भोसले यांनी चांदीचे काम केलेले सिंहासन आणि जिरेटोप छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिला आहे.संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण शिंदे यांच्या कडे या दोन्ही वस्तू सुपूर्त करण्यात आल्या आहेत.एका पुण्यातील कार्यकर्त्याने खा .उदयनराजे भोसले यांना त्याच्या वाढदिवसादिवशी हे चांदी पासून बनवलेले सिंहासन भेट दिले होते.हे सिंहासन शिवप्रेमींना पाहण्याकरता संग्रहालयाच्या मुख्यप्रवेश द्वारा समोर ठेवण्यात आले आहे.
सातारा:महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठ मध्ये महाकाय रानगव्याची रपेट; रानगाव याचा व्हिडिओ कॅमेरा मध्ये कैद
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून एका महाकाय रानगव्याने रपेट मारत मॉर्निंग वॉक केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महाबळेश्वर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथून आरामखिंड परिसरातून हा रानगवा नैसर्गिक अधिवासात निघून गेला असल्याचे पाहायला मिळाले याचा व्हिडिओ बाजारपेठेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे
मुंडेंच्या राजीनाम्याबाबात मित्र पक्षांमध्येही कुजबूज
राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांवरील आरोपांमुळे महायुतीची नाहक बदनामी होत असल्याची शिवसेना आमदारांमध्ये चर्चा
मुंडेवरील आरोप पाहता यापूर्वीच त्यांनी राजिनामा द्यायला हवा होता असे शिवसेनेल्या आमदारांमध्ये मतप्रवाह
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये पाहिल्यानंतर अनेक आमदारांनी या क्रूर हत्येबाबत चिंता व्यक्त...
शिवसेना आमदारांमध्येही धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा अशी चर्चा आहे
त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्यासाठी आता मित्रपक्षाकडूनही दबाव वाढत आहे
थोड्याच वेळात धनंजय मुंडे यांच्यावतीने थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार
रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना मुंडे राजीनामा देत असल्याचं सांगण्यात आलं
अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुंडे राजीनामा आज देतील असं मुख्यमंत्र्याना सांगितलं
मुंडे थोड्याच वेळात आपल्या माणसा करवी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर खलबत मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला
आज स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो पाहून खरेच ज्या जातिवंत मराठा बांधवाचे रक्त उसळले त्या पुणे शहर जिल्ह्यातील तमाम मराठा सेवकांनी उद्या ठिक सकाळी ११ वाजता आपल्या कामातून वेळ काढून छत्रपती संभाजी महाराज स्मारक, पुरब हाॅटेल डेक्कन जिमखाना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित रहावे. असे आवाहन मराठा समाजाने केले आहे. तातडीने धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यावा अन्यथा उदया पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्र उग्ररूप अंदोलन पेटेल आणि त्याला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल असे निवेदन कलेक्टराना देणयात येणार आहे.
काय म्हटलंय?
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून इतिहासात पुणे जर चुकून कमी पडले असतील तर निदान त्याचे प्रायश्चित म्हणून उद्या संतोष अण्णांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारमधील बेशरम औलादींना सरकारमधून खाली खेचण्यासाठी उद्या वेळ काढा..असेच थंड बसलो तर षंढ समजले जाऊ ..उद्या पुण्यातून मोठा आक्रोश दिसला पाहिजे पुरावा मागणाऱ्या हा आक्रोश तीव्रतेने समजला पाहिजे..
तरी सर्व मराठा बाधवांना विनंती की ठिक ११ वाजता पुरब हाॅटेल डेक्कन जिमखाना येथे उपस्थित रहावे.
तर मग येत आहात ना..
यायलाच पाहिजे..
प्रश्न मराठ्यांच्या इब्रतीचा..
संतोष अण्णांच्या लेकीला, कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे..
बबनराव तायवाडे
धनंजय मुंडे संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका स्पस्ट..
धनंजय दोषी असेल तर त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे आम्ही त्याचे स्वागत करून...
दोषी नसेल व मुद्दाम लक्ष केले जात असेल तर आम्ही धनंजय मुंडे सोबत असून
ब्रेकींग..
- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काळ्या चार चाकी गाडी मध्ये सापडले 19 महत्त्वाचे पुरावे
- सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी ठरली महत्त्वाची
- आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला.
- काळ्या काचाचे दोन गॉगल्स
- सुदर्शन घुले चे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कार्पिओ गाडीत सापडले.
- सहा आरसी बुक सापडले
- सुदर्शन घुलचे,एटीएम कार्ड, pan कार्ड, 41 लांबीचा पाईप
- लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार
- रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा.
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहशत निर्माण करणारी टी-132 वाघीण अखेर पकडली गेली आहे. वन विभागाच्या विशेष पथकाने काल टी-132 वाघिणीला मकरधोकडाच्या चारगाव वनक्षेत्रातून जेरबंद केले. या वाघिणीने गेले अनेक आठवडे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात मोठी दहशत निर्माण केली होती. शेतकरी दशरथ धोटे यांच्याशिवाय अनेक पाळीव प्राण्यांचा शिकार या वाघिणीने केला होता. त्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये या वाघिणीमुळे दहशत निर्माण झाली होती. ग्रामीण जनतेचा वाढता रोष पाहून काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिसरात भेट देऊन टी-132 वाघिणीला लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश वन विभागाला दिले होते. मात्र अनेक प्रयत्न करूनही वन विभागाच्या पथकाला यश येत नव्हते. मात्र, काल मकरधोकड्याच्या चारगाव जंगल क्षेत्रात या वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले असून तिला नागपूर जवळच्या गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले आहे.
Maharashtra News Update : राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
Maharashtra News : मनोज जरांगे बीडच्या मस्साजोगमध्ये पोहोचले आहेत. संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी आज मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. या दरम्यान जरांगेंपुढे धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले आहेत. या दरम्यान, धनंजय मुंडेना आमदारकीसकट मंत्रिपदावरुन उचलून फेका असं जरांगे यांनी म्हटलं आहे. ही टोळी राज्यातून संपवावी लागेल असेही त्यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा. तसेच, हत्या प्रकरणाचा बदला घेतला जाणार अशा शब्दांत जरांगेंकडून धनंजय देशमुखांचं सांत्वन करण्यात आलं.
Satara News : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सातारा जिल्ह्यात महास्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. बाजारपेठा, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, रस्ता परिसरासह विविध शासकीय कार्यालय चकाचक करण्यात आली. एकूण 2702 सदस्यांकडून 33 टन कचरा हदद्पार करण्यात यश आले.
सातारा, कराड, पाटण, वाई, कोरेगाव, वडूज आदी ठिकाणी अवघ्या दोन तासांत स्वच्छता केलेल्या रस्त्याची दुतर्फा लांबी 49.6 किलोमीटर, स्वच्छता परिसर 28584.5 स्क्वे. मी. तसेच 33 टन 380 किलोग्रॅम कचरा 2702 सदस्यांसह शेकडो स्थानिकांनी संकलित करून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत मोठया प्रमाणावर जनजागृती होऊन शेकडो नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग पहायला मिळाला.
Maharashtra News : एकीकडे 2019 पूर्वीच्या वाहनाना HSRP नंबर प्लेट 30 एप्रिलपूर्वी बसविणे अनिवार्य केले गेले आहे. तर दुसरीकडे एका जिल्ह्यातील RTO नंबर असलेल्या वाहनाला दुसऱ्या जिल्ह्यातल्या केंद्रातून HSRP नंबर प्लेट बसवू शकत नसल्याच्या काही तक्रारी समोर आल्या आहेत. चंद्रपूर RTO मध्ये रजिस्ट्रेड वाहनाला नागपूरमधील HRSP केंद्रावर नंबर प्लेट बसवू शकत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायानिमित्त नागपुरात असणाऱ्या शेजारील जिल्ह्यातील वाहन चालकांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक प्रयत्न करूनही संकेतस्थळावरून चंद्रपूरच्या आरटीओमधील वाहन नागपुरातील केंद्रावर नंबर प्लेट मिळवण्यास अपात्र दाखवले जात आहेत. दरम्यान याबाबत आमच्याकडेही अनेक तक्रारी आल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे. परिवहन आयुक्तालयात याबाबत माहिती देण्यात आल्याचे नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणणे आहे. तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय निमित्त मोठ्या संख्येने लोक एका जिल्ह्यातील वाहन दुसऱ्या ठिकाणी घेऊन राहत असतील, तरी त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी एचएसआरपी नंबर प्लेट मिळाली पाहिजे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
Maharashtra News Update : दिंडोशी येथील राहत्या घरात गळफास घेऊन 37 वर्षीय पोलीस शिपायाने सोमवारी आत्महत्या केली. सुभाष परशुराम कांगणे असे मृत पोलिसाचे नाव असून ते कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कांगणे हे दिंडोशी येथील नागरी निवारा परिषद वसाहतीमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याबाबतची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी कांगणे यांना मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी कांगणेंनी चिठ्ठी लिहिली होती. यात एका प्रकरणात बदनामीच्या हेतूने कांगणेंनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News : मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृहविभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे 1999 नंतर महामुंबईत प्रथमच नव्या रेल्वे पोलीस ठाण्यांची निर्मीत होणार आहे. याशिवाय या पोलीस ठाण्यांसाठी लागणाऱ्या अतिरिक्त संख्याबळाकरीता 279 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
1999 पासून लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण 17 रेल्वे पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे चार हजार अधिकारी – पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव रेल्वे पोलिसांनी गृहविभागाला पाठवला होता.
रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलेल्या पाठवपुराव्यानंतर अखेर गृहविभागाने चार पोलीस ठाणी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या चार पोलीस ठाण्यासाठी 279 नवीन पदे निर्माण करणासाठी 25 कोटी एवढ्या आवर्ती खर्चाला आणि एक कोटी 21 लाख अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
Mumbai News : मुलीच्या आईने भेटण्यास विरोध केल्याच्या रागातून 30 वर्षीय तरूणाने 17 वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार अंधेरी पूर्व येथे घडला. पूजा विजय वाघमारे 60 टक्के भाजली असून ती कूपर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीही या घटनेत भाजल्यामुळे त्याच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत.
अंधेरी पूर्व परिसरात पूजा तिचे आई-वडिल आणि तीन भावंडासोबत राहते. पूजाचे वडिल चालक तर भाऊ खासगी कंपनीत कामाला आहे. पूजा गेल्या दीड वर्षांपासून आरोपी जितेंद्र चंद्रकांत तांबे उर्फ जितूला ओळखत असून सहा महिन्यांपूर्वी, शेजाऱ्याने पूजाच्या आईला ती जितूसोबत परिसरात फिरत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पूजाच्या आईने जितूला समज दिली आणि तिला भेटण्यास मनाई केली. रविवारी उशिरा रात्री, पूजाच्या आईला एका स्थानिक व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने पूजावर कोणीतरी पेट्रोल ओतून तिला पेटवल्याचे सांगितले.
त्यानंतर पूजाची आई ताबडतोब घटनास्थळी पोहोचली आणि तिला पूजा अर्धवट भाजलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी आईने विचारल्यावर "आई, माझी काही चूक नाही, जितूने माझ्यावर पेट्रोल टाकले आणि मला जाळले." असे पूजाने सांगितले.
जखमी पूजावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून ती या घटनेत 60 टक्के भाजली आहे. या घटनेत आरोपी जीतूही गंभीर भाजला असून त्यालाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पूजाच्या आईच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 124 (1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Maharashtra News Update : मोबाईल घेऊन पळून गेल्याच्या रागातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पिता-पुत्राला अटक केली. रस्त्यावर पाडून तरूणाला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. अशोक अविनाश तुळसे (30) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साकीनाका येथील अशोक नगर परिसरातील रहिवासी आहे.
तक्रारीनुसार, अशोक तुळशे हा आरोपी सुरेश भगवान दुनघव यांचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. त्यामुळे संतापलेल्या सुरेश आणि त्याचा मुलगा लक्ष्मण दुनघव यांनी लाथा-बुक्क्यांनी अशोक तुळशेला मारहाण केली. त्यावेळी त्यांनी त्याला रस्त्यावर ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आणि अशोक बेशुद्ध झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.
साकीनाका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 3 (5) अंतर्गत पिता-पुत्र सुरेश आणि लक्ष्मणविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Maharashtra News : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. रात्रीपासूनच बीड बंदची हाक देणारी पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून आले. मात्र, अद्याप कोणताही पक्ष अथवा संघटनेकडून अधिकृत भूमिका मांडलेली दिसून आलेली नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा परिणाम म्हणून आज बीड बंद होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज मराठा आंदोलन मनोज जरांगे हे देखील मस्सा जोगमध्ये दाखल होणार असून ते देशमुख कुटुंबाला धीर देणार आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News LIVE Updates : वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, धनंजय मंडे यांचं मंत्रिपद सोडल्यानंतर पहिलं ट्विट