आगी होरपळून मृत्युमुखी पडलेल्या 20 जनावरांमध्ये 16 वासरे, 2 गायी, तर 2 म्हशींचा समावेश आहे. या गोरक्षण संस्थेत 225 जनावरे होती, अशी माहिती मिळते आहे.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे गोरक्षण संस्थेला आग लागली. गुराख्याच्या सतर्कतेमुळे इतर जनावरांचे प्राण वाचले.