राज्यात सरासरीच्या केवळ 77 टक्के पाऊस पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
दुष्काळसदृश भागाच्या पाहणीसाठी लवकरच केंद्राची टीमही महाराष्ट्रात येईल. त्यानंतर मदतीचीही घोषणा केली जाईल.
राज्यात 'या' उपोययोजनांना सुरुवात :
- जमीन महसुलातून सूट
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या बिलामध्ये सूट
- शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात सूट
- पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर योजना
- टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे