या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंजली दमानिया सतत गैरहजर राहत असल्यानं रावेर न्यायालयानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान एकनाथ खडसे आणि भाजपची नाहक बदनामी केल्याप्रकरणी रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानियांविरोधात याचिका दाखल केली होती.