काठमांडू : भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) मोठी राजकीय उलाथापालथ झाली असून पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना चक्कालाथाबुक्क्यांनीमारहाणझाल्याचेव्हिडिओसोशलमीडियावरव्हायरलझालेआहेत. नेपाळमधीलयाघटनेनंजगभरातीलराजकीयवर्तुळातचर्चेलाउधाणआलंअसूनभारतानेही (India)याघटनांचीदखलघेतनेपाळमधीलभारतीयांना व नेपाळमध्येजाण्याचंनियोजनकरणाऱ्यांसाठीअॅडव्हाईजरीजारीकेलीआहे. त्यानुसार, नेपाळमधीलपरिस्थितीपूर्वपदावरयेईपर्यंतकुणीहीनेपाळचाप्रवासकरूनये, असेभारतसरकारच्याविदेशमंत्रालयानेम्हटलेआहे. तर, दिल्ली ते काठमांडू विमानसेवाही बंद करण्यात आली आहे.
नेपाळमधीलसध्याचीपरिस्थितीविचारातघेता, भारतीयनागरिकांनीपरिस्थितीपूर्ववतहोईपर्यंतप्रवासकरणेटाळावे. सध्यानेपाळमध्येअसलेल्याभारतीयनागरिकांनीसध्याच्यावास्तव्याच्याठिकाणीसुरक्षितआश्रयघ्यावा. रस्त्यावरकिंवाबाहेरपडणेटाळावे. सर्वोतपरीकाळजीघ्यावी, असेआवाहनभारताकडूनकरण्यातआलेआहे. नेपाळप्रशासनतसेचकाठमांडूमधीलभारतीयदूतावासाच्यामार्फतप्राप्तहोणाऱ्यास्थानिकसुरक्षानियमांचेतंतोतंतपालनकरावे. कोणत्याहीमदतीसाठी, कृपयाखालीलहेल्पलाईननंबरच्यामाध्यमातूनकाठमांडूस्थितभारतीयदूतावाससोबतसंपर्कसाधावा, असेहीआवाहनभारतीयनागरिकांनाभारतीयदुतावासाकडूनकरण्यातआलेआहे. तसेच, व्हॉट्सअपकॉलसाठीदोनसंपर्कक्रमांकदेण्यातआलेआहेत.
1. +977 - 980 860 2881 (व्हॉट्सअपकॉलसाठीसुद्धा)
2. +977 – 981 032 6134 ( व्हॉट्सअपकॉलसाठीसुद्धा )
नेपाळचीलोकसंख्या 2.97 कोटी
नेपाळच्या 2021 च्याजनगणनेनुसारदेशाचीएकूणलोकसंख्यासुमारे 2.97 कोटीआहे, ज्यामध्ये 81.19 टक्केलोकहिंदूआहेत. म्हणजेचजवळपास 2 कोटी 36 लाखलोकहिंदूधर्माचेपालनकरतात. नेपाळकधीकाळीजगातीलएकमेवहिंदूराष्ट्रहोतं, पणआतातेधर्मनिरपेक्षदेशझालंआहे. मात्र 2011 च्यातुलनेतहिंदूलोकसंख्येतकिंचितघटझालीआहे.
नेपाळमधीलसत्तांतर, हिंसाचाराचंनेमकंप्रकरणकाय?
नेपाळमध्येकाहीसोशलमीडियासाईटवरबंदीघालण्यातआलीहोती. सोशलमीडियावरीलबंदीच्याविरोधानिमित्तानेतरुणाई रस्त्यांवर उतरली आणि त्यांनी थेट संसद पेटवली, न्यायालयाला आग लावली. गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात या युवकांनी हिंसक भूमिका घेतली. नेपाळमधील आंदोलनात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला. केपी शर्मा ओली यांनीही आपला राजीनामा दिलाअसूनलवकरचनव्यापंतप्रधानांचीनिवडहोईल. नेपाळच्यायुवकांनीआंदोलनकरतथेटमंत्र्यांच्याघरांवरहल्लाबोलकेला. त्यामुळेमंत्र्यांनीदेशसोडूनजाण्याचामार्गपत्करला. आंदोलकांनीबालेनशाहयांनापंतप्रधानकराअशीभूमिकाघेतल्यानंतरलष्करप्रमुखआणिबालेनशाहयांच्यामध्येचर्चाझाली. बालेनशाहआतानेपाळच्याअंतरिमसरकारचेप्रमुखअसतीलयावरशिक्कामोर्बतझालंआहे. गेल्याकाहीवर्षांपासूननेपाळच्याराजकारणामध्येचीननेमोठाहस्तक्षेपकेलाआहे. परिणामीत्यादेशातआताआंदोलनसुरूझालंआहे. नेपाळहाभारताचाजवळचामित्रआहे. नेपाळच्याआंदोलनाचापरिणामहाभारतावरहीहोऊशकतो. त्याचमुळेभारतानेहीनेपाळच्यासर्वपरिस्थितीवरबारकाईनेनजरठेवलीआहे.
