✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  28 Jan 2017 10:07 PM (IST)
1

25. आज पाणी पितो आहे, 21 तारखेला पाणी पाजणार आहे - मुख्यमंत्री

2

24. धर्मयुद्धामध्ये समोर कोण आहे, हे बघायचं नसतं, सत्याची बाजू बघायची असते - मुख्यमंत्री

3

23. मुंबईमध्ये विकासाची निवडणूक आहे - मुख्यमंत्री

4

22. आमचं हिंदुत्त्व संकुचित हिंदुत्त्व नाही - मुख्यमंत्री

5

21. मुंबई बाहेरुन आलेल्यांनीही मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली - मुख्यमंत्री

6

20. कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री

7

19. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू आपण बांधतोय - मुख्यमंत्री

8

18. मुंबईतील झोपडपट्टीतल्या 60 टक्के जनतेसाठी काम करायचंय - मुख्यमंत्री

9

17. आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे - मुख्यमंत्री

10

16. जनतेने म्हटलं पाहिजे, ‘करुन दाखवलं’ - मुख्यमंत्री

11

15. जागांवर नाही, पारदर्शकतेच्या मुद्यावर युती तुटली - मुख्यमंत्री

12

14. शिवसेनेच्या विचारांशी फारकत नाही, आचारांशी फारकत - मुख्यमंत्री

13

13. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क उभं केलं - मुख्यमंत्री

14

12. भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू - मुख्यमंत्री

15

11. शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही - मुख्यमंत्री

16

10. 25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान - मुख्यमंत्री

17

9. भाजपची औकाद काय आणि तुमची औकाद काय, हे दाखवून देऊ - मुख्यमंत्री

18

8. पारदर्शीच्या अजेंड्यावर तडजोड करायचं नाही, हे आमच्या नेत्यांना सांगितलं - मुख्यमंत्री

19

7. चुका कबूल करुन पुढे जातो, तो प्रामाणिक असतो - मुख्यमंत्री

20

6. पारदर्शीपणेच राज्याचा कारभार चालवतो आहे - मुख्यमंत्री

21

5. भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही - मुख्यमंत्री

22

4. शिवसेनेच्या आचारात आणि विचारात फरक - मुख्यमंत्री

23

3. विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो - मुख्यमंत्री

24

2. आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे नेते आहोत - मुख्यमंत्री

25

1. आम्ही जुगलबंदी करणारे नेते नाही, आम्ही मनोरंजन करणारे नेते नाही - मुख्यमंत्री

  • मुख्यपृष्ठ
  • मुंबई
  • मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.