50 मुलांसह स्कूल बस नदीत कोसळली
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 12:03 PM (IST)
1
सर्व मुलांना सुरक्षित वाचवण्यात आलं. याचं श्रेय स्थानिक लोकांना द्यावं लागेल.
2
या बसमध्ये तब्बल 50 मुलं होती. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
3
आचार्य विद्यासागर स्कूलची ही बस होती.
4
राजस्थानच्या भीलवाडामध्ये एक स्कूल बस नदीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने सर्व मुलांना वाचवण्यात यश आलं आहे.
5
घटनास्थळी पोलिस येईपर्यंंत सर्व मुलांना वाचवण्यात आलं होतं.
6
मुलांना वाचवणाऱ्या लोकांपेक्षा बघ्यांची गर्दीच या ठिकाणी जास्त होती.
7
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत एकेका मुलाला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाचवलं.
8
या स्कूलबसमध्ये 50 मुलं होती. बस नदीत कोसळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मुलांना वाचवलं.