पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ हे व्रत केले जाते

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ हे व्रत केले जाते

Published by: एबीपी माझा वेब टीम

प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला या व्रताची प्रतीक्षा असते.

तुम्हाला माहीत आहे का सर्वात आधी करवा चौथ व्रत कोणी केले?

Published by: एबीपी माझा वेब टीम

कथेनुसार अखंड सौभाग्याचे प्रतीक, करवा चौथ व्रत

सर्वात आधी माता पार्वतीने शिवांसाठी केले होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

आणि दुसरी मान्यता आहे की, ब्रह्माजींच्या सांगण्यावरून देवांनीहे व्रत केले होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

आणि द्रौपदीने पांडवांना संकटातून वाचवण्यासाठी करवा चौथचे व्रत केले.

याचे पालन केले होते. यामुळे पांडवांचे संकट टळले होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या व्रताच्या कथेनुसार करवा मातेने पतीचे प्राण वाचवले.

या व्रताच्या कथेनुसार करवा मातेने पतीचे प्राण वाचवले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

त्यानंतर यमदेवाने करवा मातेच्या पतीला पुन्हा जीवनदान दिले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या दिवशी स्त्रिया निर्जल व्रत करतात आणि चंद्रोदयानंतरच

उपवासाची सांगता होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम