हिवाळ्यात कडकडीत पाण्याने अंघोळ करणे टाळलं पाहिजे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन त्यातील तेलकटपणा निघून जातो. आणि त्वचा कोरडी होऊन खाज सुटते.